मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. स्वतःच्या आई वडिलांना शिव्या देण्याची कला फक्त मोदींकडेच आहे. निवडणुकांच्या निकालावर…
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची…
लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून ४८ तास कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. आता डीएमकेने या प्रकरणी तक्रार दाखल…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यात मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. यामुळे राज्यभर भाजपाकडून आव्हाडांचा निषेध…
लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चांगल्याच फैरी…
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली. ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हात मिळवत मविआचं सरकार स्थापन केले. मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या वचनावरुन ही युती तुटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी…
एनडीएने शेवटच्या टप्प्याआधीच बहुमताचा टप्पा गाठला आहे. असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केली आहे. विरोधी पक्ष किती सक्षम असावा हा निर्णय आता जनतेने घ्यावा असे शाह म्हणाले. अखेरचा टप्पा…
राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर शिंदे गटात लगेचच धुसफूस सुरु झाली आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. वायव्य मुंबई लोकसभा…
लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे पूर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात 20 मे रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं. आता लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन…
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्व टप्प्यांतील मतदानही पार पडले आहे. भाजपनं दिलेला 400 पारचा नारा आणि विरोधकांची इंडिया…