कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर मध्ये नुकताच दौरा झाला. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहे . या दौऱ्यात अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ…
मुंबई :महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा, मी त्याला पाठिंबा देईल असे विधान उद्धव ठाकरे यांनी केलं . मात्र ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार देण्यात आला .महाविकास…
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोंबर मध्ये मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या .या निवडणुकांचे निकाल चार ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत .. त्यासोबतच महाराष्ट्र…
पुणे :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. राज्यातील 15000…
दिल्ली: भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली असून, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता…
मुंबई: मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सेक्युलर नागरी संहिता हे मोदी बोलले म्हणजे त्यांनी हिन्दुत्व सोडलं. वव्फ बोर्ड बाजुला ठेवा,…
मुंबई :अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली .या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि…
कोल्हापूर :महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी सध्याची भयमुक्त परिस्थिती बदलून संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या जागा निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी…
मुंबई :मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळेस उपोषण, आंदोलन केलं पण सरकाने अद्याप यावर कोणताच निर्णय घेतला नाहीय ,अशातच ओबीसी नेत्यांनी मनोज…
आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांची चेष्टा करू नये – सत्यजित कदम कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने विळखा घातला असला तरी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर…