हसन मुश्रीफ यांची समरजित घाटगेंवर टीका

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकी घेतली. त्यावेळी त्यांना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुणे येथे कागल मधील मतदारांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला…

जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा युती सरकार अपयशी; फक्त पैसा वसुली एवढेच काम: रमेश चेन्नीथला

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि…

नवनाथ वाघमारे यांचा संभाजीराजेंवर घणाघात

जालना: मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी संभाजी राजे भेटण्यासाठी आले आहेत.छत्रपती संभाजी राजांना शोषितांचा कळवळा नाही, ते राजकारणासाठी आंदोलनात आले असल्याचे आंदोलक…

आतिशी मार्लेना यांनी ‘केजरीवाल्यांची’ खुर्ची रिकामी ठेवत स्वीकारला दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार

दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला. केजरीवाल यांच्या खुर्चीच्या बाजूला, दुसऱ्या खुर्चीवर बसून त्या…

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होईल असे संकेत आहेत.  त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर बैठका सुरू आहेत. यातच आज सकाळी मनसे…

चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली पाडळी बुद्रुक गावातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातील, पाडळी बुद्रुक गावातील निरनिराळ्या संस्थांचे काँग्रेस गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. “माझं जणसेवेसाठी सदैव तत्पर असणं,…

आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.…

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली; काँग्रेस शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये,…

विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने बैठकांचा सपाटा लावत…

मनोज जरांगे पाटलांची ईडीमार्फत चौकशी करा ; ओबीसी आंदोलकाची मागणी

जालना: ओबीसी आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटलांची ईडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून जालन्यातील अंतरवाली सराटीत…

🤙 8080365706