नागपूर:-संविधान वाचविण्यासाठी सुरु असलेला लढा बुलंद करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी उपस्थित राहणार आहेत. नागपूरात आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दीक्षा भूमीला…
कोल्हापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कोल्हापूर दौऱ्यावर आले असून कोल्हापूर विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील, शिवसेना उपनेते संजय…
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा महिला व युवती स्वाभिमानी मेळावा खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बामणी या ठिकाणी संपन्न झाला. याप्रसंगी आपल्या कागल, गडहिंग्लज आणि उत्तरच्या…
कोल्हापूर: भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल बजरंग देसाई यांनी राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह खासदार शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सोमवार (4 नोव्हेंबर) रोजी…
कागल : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाची जमीन समरजीत घाटगे यांनी काढून घेतल्याचे प्रकरण सबंध दलित समाजाचे रक्त खवळून उठविणारे आहे. कारण; राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा…
कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे पावणेतीनशे कोटींची विकासकामे पूर्ण केली आहेत. भविष्यातही मतदारसंघात विकासगंगा आणण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला साथ द्या. पुन्हा एकदा आपली…
कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच संवाद मेळावा पार पडला. बाबासाहेबांवर बाबासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय या मेळाव्याला उपस्थित होता. बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत…
हातकणंगले: महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी राजूबाबा आवळे पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे. यासाठी ‘मातोश्री’च्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक आवळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय…
कुंभोज : आंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा योध्दा मनोज जरांगे -पाटील यांची भेट माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली. यावेळी शिरोळ विधानसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार,माजी आमदार उल्हासदादा पाटील, हातकंणगले…
मुंबई: भाजप, शिंदे आणि अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन,कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त…