राजेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची  भेट !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आ.राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र…

‘मातोश्री’ आणि उद्धव ठाकरे हिच आमची छत्रछाया : राजू यादव

उचगाव : कोणत्याही संकटात सर्वांसाठी धाऊन जाणारी शिवसेना आजपर्यंत सर्वांनी पाहिली आहे.त्यामुळे कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आमच्यासाठी मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिच छत्रछाया आहे. यापुढेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून रामानंदनगरमध्ये पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाव्य पूर परिस्थितीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमल महाडिक यांनी केली ‘ही’ मागणी !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील वाढती कर्करोग रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये कर्करोग उपचार कक्षाची स्थापना करावी अशा मागणीचे निवेदन माजी आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मातोश्रीवरील बैठकीला खासदार संजय मंडलिक यांची दांडी

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचे बहुतांश खासदारही एकनाथ शिंदे  गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेच्या राज्यातील सर्व खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर बोलवली होती. या बैठकीला शिवसेनेच्या सहा खासदारांनी…

राष्ट्रवादी २७ टक्के जागा ‘यांना’ देणार : जयंत पाटील

मुंबई : ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने…

आ.हसन मुश्रीफ आत्तातरी खरे बोला  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी स्वतःला कोल्हापूर जिल्ह्याचे मालकमंत्री समजणारे आणि आता माजी मंत्री झालेले त्यांच्या नेहमीच्या सवयीने विरोधकांनी खोडा घातला नाही, तर या दिवाळीला थेट पाईपलाईनचे पाणी अभ्यंग स्नानाला…

कोल्हापुरातून शिवसेनेचे ‘यांच्या’सोबत कोणीही गेलेले नाही- संजय पवार  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत एकही पदाधिकारी गेला नाही. शिवसेनेचा ताकदवान जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा उभा राहील असे…

जे शिवसेना सोडून गेले ते केवळ चकाकणारे बेन्टेक्स- खा. संजय मंडलिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेत सध्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे शिवसेना सोडून गेले ते केवळ चकाकणारे बेन्टेक्स होते. तर जे राहिले आहेत ते शिवसैनिक शुद्ध सोन्यासारखे आहेत अशा शब्दात…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका म्हणजे अन्याय : जयंत पाटील

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून…

🤙 8080365706