गटनेते पदावर ‘यांचा’ आक्षेप; न्यायालयात दाद मागणार

नवी दिल्ली : लोकसभेतील शिंदे गटाच्या १२ खासदारांनी राहुल शेवाळे यांना आपले गटनेते आणि भावना गवळी यांना आपल्या प्रतोद म्हणून नियुक्त करण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर या नियुक्तीला…

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्नचिन्ह कायम

मुंबई : आमदारांच्या आपात्रतेच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा दिलेला आदेश आणि येत्या १ ऑगस्ट रोजी होऊ घातलेली पुढील सुनावणी, या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबतचे प्रश्नचिन्ह…

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळेच ओबीसी समाजास न्याय-समरजित  घाटगे

कागल (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील  राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम…

नारायण राणेंची त्या याचिका बद्दल न्यायालयाकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खार येथील अधीश बंगल्याचा अनधिकृत भाग नियमित करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात राणे यांनी नव्याने याचिका तयार केली आहे. या याचिकेवर न्या.…

उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच धोका दिला.

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या दोन खासदारांनी धोका दिलाय म्हणत संजय पवारांचा कंठ दाटला म्हणाले कि  मला धैर्यशील मानेंविषयी काही बोलायचं नाही. कारण त्यांचा प्रवासच राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे असा राहिला आहे.…

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच  

मुंबई ( प्रतिनिधी) : न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळाचा विस्तार या दोहोंत काहीही संबंध नाही. त्यामुळे लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिंदे गट व…

शिंदे सरकारचा आणखी एक दणका; ‘या’ विभागाच्या मंजूर कामांना स्थगिती

मुंबई : शिंदे सरकारने जिल्हा नियोजनाचा निधी रोखला होता. आता ग्रामविकास विभागाचाही निधी रोखत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक दणका दिला आहे. 1 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत मंजूर केलेली…

मंत्रीपद मिळून देण्यासाठी ‘इतक्या’ कोटींची मागणी   

मुंबई (वृत्तसेवा) : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार  स्थापन झाले आहे. 20 दिवस उलटून गेले आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एका आमदाराला…

स्वत:च्या रक्ताने प्रतिज्ञापत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. शिवसेनेमध्ये…

अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, न्याय न दिल्यास आत्महत्येचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेने आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. आपल्याला न्याय…

🤙 8080365706