नवी दिल्ली : लोकसभेतील शिंदे गटाच्या १२ खासदारांनी राहुल शेवाळे यांना आपले गटनेते आणि भावना गवळी यांना आपल्या प्रतोद म्हणून नियुक्त करण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर या नियुक्तीला…
मुंबई : आमदारांच्या आपात्रतेच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा दिलेला आदेश आणि येत्या १ ऑगस्ट रोजी होऊ घातलेली पुढील सुनावणी, या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबतचे प्रश्नचिन्ह…
कागल (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम…
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खार येथील अधीश बंगल्याचा अनधिकृत भाग नियमित करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात राणे यांनी नव्याने याचिका तयार केली आहे. या याचिकेवर न्या.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या दोन खासदारांनी धोका दिलाय म्हणत संजय पवारांचा कंठ दाटला म्हणाले कि मला धैर्यशील मानेंविषयी काही बोलायचं नाही. कारण त्यांचा प्रवासच राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे असा राहिला आहे.…
मुंबई ( प्रतिनिधी) : न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळाचा विस्तार या दोहोंत काहीही संबंध नाही. त्यामुळे लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिंदे गट व…
मुंबई : शिंदे सरकारने जिल्हा नियोजनाचा निधी रोखला होता. आता ग्रामविकास विभागाचाही निधी रोखत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक दणका दिला आहे. 1 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत मंजूर केलेली…
मुंबई (वृत्तसेवा) : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 20 दिवस उलटून गेले आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एका आमदाराला…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. शिवसेनेमध्ये…
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेने आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. आपल्याला न्याय…