अनेकांना सफरचंद खायला आवडतं. चवीला गोड असलेलं हे फळ आरोग्यासाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लाल सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डॉक्टर देखील रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात.सफरचंदमध्ये…
जेवणात मीठाला खूपच अधिक महत्त्व आहे. कारण त्याच्या शिवाय जेवणाला चवच येऊ शकत नाही. त्यामुळेच मीठ किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज येऊ शकतो. पण तुम्हाला माहितीये का की मीठाचे अधिक…
अलिकडे वेगवेगळ्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे लोकांना किडनी स्टोनची समस्या होऊ लागली आहे. या वेदनादायी समस्येमुळे लोक हैराण झालेले असतात.सतत पोटात दुखणे, लघवी करण्यास त्रास होणे अशा अनेक समस्या…
सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे झाले आहे. आरोग्याकडे थोडा जरी निष्काळजीपणा केला तर तो महागात पडू शकतो. आपण अनेकदा वृद्धांमध्ये, तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचे ऐकले आहे.पण, लहान…
पोटासाठी उत्तम फळांमध्ये ‘पपई’ची गणना केली जाते. पपईमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यात पाचक एन्झाईम असतात आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम तसेच फायबरचा देखील चांगला स्रोत…
तसं तर घाम येणं ही एक सामान्य बाब आहे. एवढचं नव्हे तर घाम येणं हे एक निरोगी असल्याचं लक्षण आहे. उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे घाम येणं, तसचं एखादं कष्टाचं काम, वर्कआऊट करताना…
अॅलर्जी अगदी छोट्या मुलांपासून शंभर वर्षाच्या लोकांपर्यंत कोणालाही होऊ शकते. अॅलर्जी ही एक सामान्य आरोग्याची एक प्रकारची स्थिती असते, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती कोणतेही परकीय पदार्थ किंवा अलर्जीन या घटकाला…
उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.मात्र, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तंदुरुस्त…
वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. थंडीत वजन खूप वेगाने वाढत असते. त्यामुळे अशा वेळी वजन नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे असते. कोलेस्टेरॉलची पातळी जर वेगाने वाढत असेल तर…
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे पोटात गॅस, फुगवणे आणि ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू लागतात. आजकाल लोक पचनाच्या अशा समस्यांनी त्रस्त आहेत.खूप जड किंवा मसालेदार अन्न खाल्ल्याने, व्यायाम न केल्याने…