आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते महिलांना पेन्शन मंजुरी पत्रांचे वाटप

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार मतदारसंघातील एकही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. सर्व पात्र लाभार्थीना विविध योजनाचा लाभ मिळवा यासाठी सतत प्रयत्नशील राहू अशी…

जिल्हयात ‘जल जीवन मिशन’च्या 1 हजार 534 कामांना मंजुरी : सतेज पाटील

कोल्हापूर : केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जल जीवन मिशन कार्यक्रम सध्या राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हयात जल जीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून जिल्हयात एकूण 1 हजार…

‘गांधीनगर’ पाणी योजनेसाठी ३४४ कोटीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गांधीनगरसह १३ गावांसाठीच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेच्या ३४४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे आता या गावांमधील प्रत्येक घरास नळ जोडणी…

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळच्या चार हजार ७०० विशेष गाड्या

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष…

छ. शाहु स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त जिल्ह्यातील ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय आज जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.…

दारूची होम डिलिव्हरी बंद !

मुंबई : कोरोनाची परिस्थिती निवळली आहे. आता महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. गृह विभागाने उत्पादन…

एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे…

पोलीस भरतीची तारीख ठरली; ‘या’ तारखेपासून प्रक्रिया सुरु होणार

मुंबई : राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीची तारीख ठरली असून येत्या १५ जूनपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी सुमारे सात हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री…

३० जूनपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नयेत; शासन निर्णय जारी !

मुंबई : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दि. ३० जून २०२२ पर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात आज राज्य शासनाच्या…

🤙 9921334545