पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळे; अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार

मुंबई : राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करावी,…

राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय …

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (दि.4) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 41 विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.     राज्य सरकारचा  मंत्रिमंडळ बैठकीतील…

कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ; ग्राम रोजगार सेवकांना ८ हजार मानधनासह अनुदान

मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही…

राज्य शासनाकडून गायीला राज्यमाता गोमाता दर्जा

मुंबई : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली…

राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द सरकारने दिला होता. पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ₹2399 कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा…

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी

मुंबई : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र…

दूध उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान

मुंबई : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

खूषखबर… सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट 

मुंबई : सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी…

‘एमईपी’ रद्द केल्याबाबत अजित पवारांनी केंद्र सरकारचे आभार मानले ;

मुंबई : देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात…

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू;

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 9200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणार आहे.…