कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष व जनता दल यांच्या संयुक्त आघाडीचा प्रचार शुभारंभ हसुर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष जनता दलाच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवारांची बुधवारी रात्री उशिरा घोषणा करण्यात आली. विद्यमान उपाध्यक्षांसह ११ संचालकांना पुन्हा संघी आहे.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) निवडणूक कोणतीही असो इर्षा मात्र फार टोकाचीच असते. असंच इर्षच राजकारण पाहायला मिळाले ते पन्हाळा तालुक्यातील वेखंड वाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क दुबई वरून मतदारांना आणण्यात आलं. गाव मात्र…
दोनवडे प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील बलभीम विकास संस्थेच्या 4 संचालकानी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले तर एका संचालकाने संस्थेकडे यापूर्वीच राजीनामा दिला आहे. अशोक पाटील. दिनकर जांभळे, विष्णु…
कोल्हापूर (प्रतिनिधी) निवडणूक कोणतीही असो इर्षा मात्र फार टोकाचीच असते. असंच इर्षच राजकारण पाहायला मिळाले ते पन्हाळा तालुक्यातील वेखंड वाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क दुबई वरून मतदारांना आणण्यात आलं. गाव मात्र…
बहिरेश्वर (प्रतिनिधी)..करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत कोटेश्वर शिव-शाहू गटाला सरपंच पदासह 4 जागा मिळाल्या.तर कोटेश्वर ग्रामविकास पॅनेलला 7 जागा वर समाधान मानावे लागले.. झालेल्या निवडणुकीत एकुण 2605 मतदान…
मुंबई : ड्रग्स माफिया ललित पाटील यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ललित पाटील हा शिवसेनेचा महानगर प्रमुख कधीच नव्हता. तो महानगर प्रमुख काय?शिवसेनेचा…
नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणे चांगलेच भोवले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी छगन…
कोल्हापूर (प्रतिनिधी)कोल्हापूर लोकसभा व हातकणगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांना तर…
सातारा : “माझी निवडणुकीची हौस भागली,” असं वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.“माझी निवडणुकीची हौस आता भागली आहे.…