कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सी.बी. कोरा खादी ग्रामोद्योग संस्था बोरवली यांच्या सयुक्त विद्यमाने “स्वयंरोजगार आत्मनिर्भर,…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातून आज पहिल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याने पीएच.डी. पदवी प्राप्त केली. महम्मद खादीम शन्शुल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इराकचा नागरिक आहे. श्री. शन्शुल…
यड्राव : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शरद स्कॉलर’ परिक्षा महाराष्ट्र-कर्नाटकात एकूण ४० केंद्रावर संपन्न झाल्या, शरद इन्स्टिट्युटने सुरु केलेल्या उपक्रमास राज्याभरातून ३२९० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज वीर बाल दिवसानिमित्त हुतात्मा बालकांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते बाबा जोरावरसिंह…
कोल्हापूर : शिक्षण विभाग पंचायत समिती कागल व महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बेलवडे बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने 52 वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ…
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेचे माजी विद्यार्थी डॉ. रोहित नलावडे यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात कृषी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली…
कोल्हापूर : कुशल मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा मुख्य घटक आहे. संस्थेची प्रगती ही मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच अवलंबून आहे. संस्थेमध्ये सकारात्मकता, सर्जनशीलतेसाठी पोषक वातावरण आणि संस्थेप्रती आत्मीयता निर्माण करणे या सर्व…
कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे मंगळवार २४ डिसेंबर रोजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी साने गुरुजी जन्मजयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश…
कोल्हापूर : “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान”, हे ब्रीदवाक्य घेऊन आज शिक्षण विभाग पंचायत समिती करवीर व सांगरूळ शिक्षण संस्थेच्या सांगरूळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू…
पुणे: पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश करण्याचे धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केले आहे .त्यामुळे पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण…