कोल्हापूर : भूगोल विभागातील पी.जी.डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिकसच्या विद्यार्थ्यांची रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC) – ISRO, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशनस सेंटर (MRSAC) नागपूर आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प (NNTR) गोंदिया येथे यशस्वी…
कोल्हापूर: देशात उत्तम औद्योगिक पर्यावरण निर्माण होण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि शासन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय झालाच पाहिजे, असे प्रतिपादन आयआयटी, कानपूरचे माजी संचालक तथा उज्जैनच्या अवंतिका विद्यापीठाचे कुलपती ‘पद्मश्री’ डॉ.…
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत मार्गदर्शनपर…
कोल्हापूर : कृष्णा विश्व विद्यालय, कराड येथे झालेल्या “बायोमेक इन इंडिया – २” या आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्चच्या पीएचडी विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यावेळी…
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) विवेकानंद कॉलेजने ‘विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा 2025’ या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन केले. स्पर्धांमध्ये अभिवाचन, सोलो डान्स, आयडियाथॉन, ऍड मॅड शो, रिल फ्लिक्स आणि मिस्टर &…
कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन आणि अध्ययन करणे अपरिहार्य असणार आहे. यासाठी ई- कंटेंट निर्मितीवर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन मुंबई येथील…
कोल्हापूर: औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण या जगाला भेडसावणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने संशोधन करीत असताना शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधकांनी जागतिक अॅडसॉर्पशन विज्ञानाच्या क्षेत्राला ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ या नव्या सिद्धांताची…
साळोखेनगर: डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे’चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर 2029 पर्यंतच्या…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ उद्या, शुक्रवारी (दि. १७) साजरा होत आहे. या सोहळ्याची सुरवात आज सकाळी ग्रंथदिंडीसह दोनदिवसीय ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली. शिवाजी विद्यापीठाच्या…
कोल्हापूर (पांडुरंग फिरिंगे) : मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची प्राचीन परंपरा असून मराठी साहित्य हे सर्व अंगानी समृद्ध आहे. वारकरी संप्रदायाने मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अनेक अभंग, ओव्या, लावण्या,विराण्या लिहिल्या आहेत.…