नवी दिल्ली : आजपासून अनेक गरजेच्या वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत GST कौन्सिलने GST दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. GST दर वाढल्याने दही, लस्सी, तांदूळ, मैदा यासह…
कागल (प्रतिनिधी) : शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने तात्काळ मराठा समाजातील युवकांना बळ देण्याच्या उद्देशाने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ३० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…
नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना घरगुती सिलिंडरच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. इंधन कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली आहे. नव्या दरांनुसार,…
नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.5% वाढ केली. आता रेपो दर 4.90% वर गेला आहे. देशातील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी RBI ने पॉलिसी…
मुदाळतिट्टा (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तीर्थक्षेत्र आदमापूर ग्रामपंचायतीस लोकप्रतिनिधी व बाळूमामा भक्तांकडून निधी प्राप्त झाल्याची माहिती सरपंच विजयराव गुरव यांनी दिली. गुरव म्हणाले की, मुंबई येथील सद्गुरू बाळूमामांचे भक्त अँड.…
मुंबई : वॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली…
नवी दिल्ली : वाढती महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ आता साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या १ जूनपासून देशातील साखर निर्यातीवर बंदी येणार आहे. साखरेच्या वाढत्या…
मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून खूशखबर दिली असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही टॅक्स कमी करुन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात…
नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकार खूशखबर देणार असून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा…
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता कंगाल झाली आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने मात्र इंधन दरवाढीतून यंदा २४ हजार १८४ कोटींचा…