येत्या २६ ते २९ जानेवारीला भीमा कृषी प्रदर्शन आयोजित

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य…

शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक…..बुलढाणा पोलिसांनी घेतले ताब्यात..

उद्याच्या रेल्वे रोको आंदोलनासाठी आज(ता.१८)रात्री ७ वाजता तुपकर गाडी बदलून पोलिसांना गुंगारा देऊन मलकापूर मुक्कामी जात होते..मात्र बुलढाणा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अखेर मोताळा नजीक त्यांना अटक केली. रविकांत तुपकर…

शाहूच्या सभासदांना ऊस विकास योजना अंतर्गत अनुदान चेक वाटप

(कागल ) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजने अंतर्गत विविध योजनेतील लाभार्थी सभासदांना अनुदान चेक वाटप कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या…

शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक माहिती मिळण्याची सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी – आमदार सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग व शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला असून या…

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

( कोल्हापूर ) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊसाला प्रतिटन 400 रुपये जादा दर देण्यासाठी व ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी होणारी आंदोलने, सकल मराठा समाजास ओ.बी.सी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीकरीता…

शेतकऱ्यांचा हिस्सा दया अन्यथा इथेनॉल निर्मितीस विरोध, राजू शेट्टी

कोडोली : साखर कारखान्यांनी जर उपपदार्थातील हिस्सा शेतक-यांना देणार नसेल तर इथेनॅाल निर्मीतीला आमचा विरोध असून कारखान्यांनी साखरचेच उत्पादन घ्यावे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.…

आक्रोश ‘ पदयात्रेचा साखर कारखानदारांनी घेतला धसका ; विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘आक्रोश ‘ पदयात्रेत उसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर झालेली कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि विशेष…

स्वाभिमानीच्या ऊस दर आंदोलनाला उग्र रूप…

शिरोळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ४०० रूपयेच्या दुसर्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या ७ दिवसापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. तसेच ४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने…

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय आता चंदगड येथे…

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब…

हेरवाड येथे 35 एकरातील ऊस पिक जळून खाक…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये हेरवाड येथे अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळीजवळ सुमारे ३५ एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.आगीमुळे जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची…