पाणीपुरवठा सुरळीत करावा अथवा घरटी १० किलो दिवाळी फराळ महापालिकेने द्यावा : किशोर घाटगे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): जर काळम्मावाडी थे पाईपलाईन च्या ठेकेदाराचा आठकोटी दंड माफ करुन श्रीमंत महापालिका जर हजारात करत असेल तर आज पाणी पुरवठा रोज येत नसलेने महिला वर्गाचा सगळा…

“लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज 2023” या पुरस्काराने डॉ.प्रकाश आमटे सन्मानित…

कागल (प्रतिनिधी ) :मागासलेल्या गडचिरोली, जिल्ह्यातील “हेमलकसा” सारख्या दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक गरज म्हणून गेली 50 वर्षे आदिवासी जनतेला, आणि वंचित व उपेक्षित घटकांना अखंडित सामाजिक सेवा देणाऱ्या…

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचे निधन

ठाणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. घाटकोपरमधील…

समरजीतसिंह घाटगे आपल्या दारी” या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक, हीच कार्यकर्त्यांच्या कष्टाची पोचपावती… ……

कागल (प्रतिनिधी) : समरजीतसिंह घाटगे आपल्या दारी” चला पोहचवूया राजे विक्रमसिंह घाटगे यांचे विधायक विचार घरोघरी या उपक्रमांचे आज सर्व थरातून कौतुक होत आहे. हीच कार्यकर्त्यांच्या कष्टाची पोचपावती आहे ,असे…

खांटागळेत गोकुळच्या दुध दर कपात पत्राकाची होळी…

कोल्हापूर( प्रतिनिधी) :; एकीकडे वाढत्या पशुखाद्य दरामुळे दुग्धव्यवसाय धोक्यात आला असतानाच गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दुध संघाने दुध दर कपात केली आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्य मोठा असंतोष निर्माण झाला आहे. करवीर तालुक्यातील…

सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यानी केली स्मशान भूमीची स्वच्छता.

बालिंगा (प्रतिनिधी) : नवे बालिंगे ता करवीर येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवक, जेष्ठ नागरिक यांनी घटस्थापनेच्या एक दिवस आधी आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून स्वच्छता हिच…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नाला यश आल्याची माहिती…

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. मराठा…

गांधीनगरमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांवर योग्य व वेळेवर उपचार व्हावेत ; करवीर शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : करवीर शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वसाहत रुग्णालय गांधीनगर हे ८ ते १० गावच्या गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळण्याचे ठिकाण पण हया वसाहत रुग्णालयामध्ये ब्लडप्रेशरच्या गोळया रूग्णांना वेळेवर मिळत…

आधुनिक जगातही गांधी विचार महत्वाचे – प्रा द्विवेदी

कसबा बावडा (वार्ताहर) : महात्मा गांधी यांचे विचार आजच्या आधुनिक काळातही अतिशय महत्त्वाचे आहेत असे प्रतिपाद प्रसिद्ध गांधीवादी प्राध्यापक राम प्रकाश द्विवेदि यांनी केले. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर…

महात्मा गांधी अजरामर व्यक्तिमत्व : डॉ. राजेखान शानेदिवाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांचे विचार तत्वज्ञान आज नव्याने समजून घेण्याची फार गरज आहे. भारतासह जगभर त्यांची आज नव्याने आठवण…