कडगांव:कडगाव ता. गडहिंग्लज येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहताना मंत्री हसन मुश्रीफ निशब्द आणि निस्तब्ध झाले. त्यानी जड अंतकरणाने आणि भरल्या डोळ्यांनीच कै. अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला.…
कोल्हापूर:चॅनेल बी च्या वर्धापनदिनानिमित्त खासदार महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आणि स्पर्धा सुरू आहेत. या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. एकाहून एक सरस निसर्ग…
कागल प्रतिनिधी:ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य संधी, मार्गदर्शन आणि मेहनतीची जोड मिळाल्यास ती राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवू शकते, हे कागलची कन्या ईशानी हिंगे हिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. ‘मी…
कोल्हापूर:मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गिरगाव ते मिणचे खुर्द या ७ किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या कामासाठी ₹८.९९ कोटींचा निधी मंजूर…
कोल्हापूर: भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरण व विस्तारीकरणाचा शुभारंभ मोठ्या आनंदात संपन्न झाला. या कामासाठी ६४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.…
कोल्हापूर:इचलकरंजी शहराच्या व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील वाढती व्याप्ती विचारात घेता, ग्राहकांना त्वरित आणि विश्वासार्ह सुवर्ण कर्ज सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आय. टी. आय. गोल्ड लोन’ (ITI Gold Loan) या नामांकित…
कागल:कागल नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “गटनेतेपदी” विद्यमान नगरसेवक श्री. सतीश घाडगे यांची एकमताने निवड झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन श्री. घाडगे यांचे अभिनंदन करण्यात आले.…
कोल्हापूर:माऊली दूध डेअरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ व मान्यवरांचा सत्कार आ . राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते चांदणी चौक, तारदाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.…
कोल्हापूर :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कदमवाडी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल परिसरात श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी आ . सतेज पाटील,शांतादेवी डी. पाटील यांनी श्री स्वामी…
कोल्हापूर: पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी व भुदरगड तालुक्यांत वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू व गंभीर दुखापत तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजना…