म्हणुनचं कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध पितात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते…

गोकुळच्‍या झिम्‍मा-फुगडी स्‍पर्धेचा निकाल जाहीर ! 

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हादुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत गणेश दूध संस्था कपिलेश्वर (ता.राधानगरी)या संस्‍थेने  प्रथम क्रमांक मिळवला. बक्षीस वितरण समारंभ  संघाच्या ताराबाई पार्क…

गोकुळच्या झिम्मा-फुगडीला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पादक संघ लि.गोकुळच्या वतीने  झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संघाच्या ताराबाई पार्क येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक…

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीस धोकादायक

दोनवडे (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. या  खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनत चालला आहे. कोल्हापूर-गगनबावडा…

…अन्यथा वीस गावांचा रास्ता रोको !

दोनवडे (प्रतिनिधी) : फुलेवाडी ते गगनबावडा या मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीने भरावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विभागीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे…

सणासुदीत गांधीनगर बाजारपेठेतील वीज खंडित होऊ देऊ नका : करवीर शिवसेनची मागणी

गांधीनगर : सणासुदीच्या काळात गांधीनगर बाजारपेठेतील वीज खंडित होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा करवीर शिवसेनेच्यावतीने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अश्विनकुमार सूर्यवंशी यांना निवेदनाव्दारे देण्यात आला. गांधीनगर…

गांधीजींच्या विचाराची देशाला गरज : शामराव देसाई

गारगोटी (प्रतिनिधी) : भारत देशाला महात्मा गांधीजींचा कधीही विसर पडणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराची आज देशाला गरज असल्याचे प्रतिपादन भुदरगड तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केले.…

रेंदाळ येथे महिलांकडून ग्रामसेवकाची शाळा

हुपरी प्रतिनिधी: रेंदाळ ता.हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी चक्क ग्रामसेवकालाच दारात उभे करुन त्यांची शाळा घेतली. बी.टी.कुंभार असे या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. ग्रामपंचायती मार्फत १४ व १५ व्या वित्त…

माध्यमांवर नियंत्रण ठेऊन त्याचा प्रभावी वापर करावा-डॉ.देवव्रत हर्षे

कसबा बावडा प्रतिनिधी : सध्याच्या काळात सोशल मिडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरूण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत. मात्र…

उंचगाव हायवेपुल ते गडमुडशिंगी कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

उंचगाव: हुपरी – कोल्हापूर रस्ता हा उंचगाव हायवेपूल ते गडमुडशिंगी कमान रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वारंवार प्रशासनाला निवेदन देवूनही रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केल्याने करवीर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात…