कुंभोज (विनोद शिंगे) ए. जे सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा संवाद २०२४ गतिमान युगाकडे वाटचाल या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होत्या.…
कुंभोज (विनोद शिंगे) यळगुड (ता.हातकणंगले ) येथे 108 मुनीश्री आर्षकीर्ती जी महाराज यांच्या वर्ष-वर्धन महोत्सव सोहळ्यास संदिप कारंडे यांची उपस्थिती. हातकणंगले गावचे मा. सरपंच व सोनाली उद्योग समूहाचे चेअरमन संदीप कारंडे…
कोल्हापूर : कोल्हापुरातील रंगकर्मीणी सुकाणू समितीच्या इंद्रजीत नागेशकर व अमरजा निंबाळकर या सदस्यावर केशवराव नाट्यगृह कधी उभी राहणार ते सांगा ? अशी आक्रमक भूमिका घेत प्रश्नाची सरबत्ती केली. खासदार शाहू…
कुंभोज (विनोद शिंगे) यळगुड (ता.हातकणंगले )येथे 108 मुनीश्री आर्षकीर्ती जी महाराज यांच्या वर्ष-वर्धन महोत्सव सोहळ्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव…
पन्हाळा: आसुर्ले (ता.पन्हाळा) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीचे संस्थापक कै. भगवानराव बळवंतराव सरनोबत यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात…
नवी मुंबई: मुख्यमंत्री असताना कोळी भवनासाठी आमच्या सरकारने भूखंड दिला होता. आज त्यावर अतिशय सुसज्ज असे कोळी भवन उभे राहते आहे ही आनंदाची बाब आहे. हे कोळी भवन नवी मुंबईतील…
कोल्हापूर : कोल्हापूरचं जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर आणि परिसर सुशोभित व्हावा. भाविकांना विविध सेवासुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्टया हे स्थळ विकसित व्हावे, या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी…
कोल्हापूर : संभापूर औद्योगिक वसाहत येथे रस्ते, वीज पाणी आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेत. यामुळे उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.…
गारगोटी प्रतिनिधी भुदरगड तालुक्यात गारगोटी येथे सर्व सोयीनियुक्त बौद्धविहार (डॉ.आंबेडकर भवन) उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 5 कोटीचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा शुभारंभ रविवार दि.22 रोजी…
मुंबई : प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’…