कसबा बावडा : आर्टिफिशल इंटेलिजन्स(एआय) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेकडे (एआय) सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. एआय मानवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. उलट एआयचा चांगला वापर करून मानव वेळेची बचत करून…
कोल्हापूर( प्रतिनिधी) शैक्षणिक क्षेत्रात कालबद्ध पदोन्नती, अर्धवेळ शिक्षकांच्या उद्भवणाऱ्या समस्या, शैक्षणिक काम निकोप वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षकांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.…
कोल्हापूर : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी सामान्यपण जपत असामान्य कर्तृत्व केले. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्यासारख्या थोर विभुतीबरोबर संसार करताना गरीबी, अडचणी आणि आव्हाने यांच्याशी दोन हात करीत संस्थेच्या प्रसार आणि…
दिल्ली:डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाचे असोसिएट डीन डॉ. संग्राम पाटील व परीक्षा नियंत्रक डॉ.गुरुनाथ मोटे यांना ब्रँडमॅन संस्थेकडून श्री महात्मा गांधी राष्ट्रीय अभिमान पुरस्काराने सन्मानित…
कोल्हापूर : प्रसार माध्यमाची भूमिका आणि त्याचे समाजावर होणारे फायदे तोटे या विषयावर समाजशास्त्र विभागात गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमाच्या चुकीच्या वापरामुळे लोकांची खूप मोठी…
कोथळी : (दिगंबर संघवर्धन) – ब्रह्माकुमारीज् विश्वविद्यालय मेडीकल विंग्ज तसेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने “नशा मुक्त भारत” अभियान संपुर्ण देशात राबविले जात आहे. त्यानुसार कोल्हापुर व…
कोल्हापूर: साळोखेनगर येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजमधील रिसर्च आणि डेव्हलपमेंट अधिष्ठाता डॉ. शिवानी काळे यांच्या “द अॅबंडंट पाथ: अनलीशिंग द पॉवर ऑफ मनी मॅनिफेस्टेशन” या पुस्तकाचे प्रकाशन डी वाय…
कोल्हापूर : महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धे मध्ये ८९ संघातील एकूण ५३४ स्पधर्कांनी घेतला. विविध समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध…
नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग येथील श्रावण गांजे या तरुणाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्याला मेंढ्या हाकाव्या लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत…
मुंबई: राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. नायब तहसीलदार, कारकून पद ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप…