आम.ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून पाचगावचा  प्रश्न मार्गी

कोल्हापूर (प्रतिनिधी) ; गेल्या अनेक दिवसापासून पाचगाववासीयांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. आम. ऋतुराज पाटील यांनी  पाचगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी…

ओबीसी आरक्षणच्या धरतीवर मराठा आरक्षण द्यावे विभागीय आयुक्तांना निवेदन

मुंबई (वृत्तसंस्था); ओबीसी आरक्षण ज्या पद्धतीने दिले गेले  त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चा व बुलंद छावातर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन…

संभाजी ब्रिगेडचे कागल तहसीलदारांना निवेदन

कागल (प्रतिनिधी) : महावितरण कडून  वाढीव वीज दर रद्द करा, लॉकडाऊन यांच्या काळात 1 एप्रिल 2020 पासून 20 % वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात  महागडी वीज आपल्या…

जि.प.तर्फे ‘त्या’विद्यार्थ्यांना निवड पत्र प्रदान !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कमवा व शिका योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते…

कोल्हापूरच्या विकास कामांना शिंदेंचा ब्रेक !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन केलं आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर लगेच कोल्हापूरच्या विकासात भर पडण्याचे सोडून मुख्यमंत्री शिंदे यांनी…

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागू होणार ?

मुंबई (वृत्तसंस्था) : 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी असूनही, कमी पगार मिळत असल्याच्या तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या तक्रारी दूर केल्या जाऊ शकतात. त्यांच्या पगारवाढीच्या संदर्भात केंद्र सरकार…

कोल्हापूर जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर करावी – खा.धनंजय महाडिक 

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हयामध्ये गेल्या आठवडयाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे.  पाऊस आणि थंड हवामान यांचा विपरीत परिणाम होऊन शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मुले पूराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करत शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हयातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलै दरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार  धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्र दिले. कोल्हापूर जिल्हयात अतिवृष्टीमुळे  पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हयातील ६० बंधारे पाण्याखाली गेले असून, अनेक मार्ग बंद झाले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पाऊस आणि थंड हवा याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूराच्या पाण्यातून वाट काढत, विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. पूरस्थितीमुळे शालेय  विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोचू नये, यासाठी खबरदारी म्हणून आजपासून तीन दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत  जिल्हयातील सर्व शाळांना सुट्टी दयावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांच्याकडे केली आहे.

न्यू वाडदेच्या सरपंच सुनीता धडके अपात्र

कोल्हापूर : न्यू वाडदे (ता. करवीर) येथील सरपंच सुनीता धडके यांना आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सरपंच व सदस्य म्हणून यापुढे अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी दाखल करण्यात…

सरपंच, नगराध्यक्ष निवड आता थेट जनतेतूनच !

मुंबई: सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड यापुढे थेट जनतेतून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून पूर परिस्थितीस सामोरे जाऊया-समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी) : नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून पूर परिस्थितीस सामोरे जाऊया असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे  यांनी केले. तहसीलदार कार्यालयात पूर परिस्थितीच्या आढाव्यासाठी तहसीलदार शिल्पा…

🤙 8080365706