नौदलाच्या नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाच अनावरण आज (शुक्रवारी) करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS Vikrant नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात…

दुल्हन हम ले जायेंगेचे स्टीकर्स लावून आले, 390 कोटींचे घबाड घेऊन गेले

जालना : प्राप्तिकर विभागाने जालन्यातील स्टील उत्पादकांवर टाकलेल्या धाडीत तब्बल 390 कोटी रुपयांचे घबाड हाती लागले. या छाप्याची कुणालाही खबरबात लागू नये यासासाठी अधिकाऱ्यांनी टोकाची गुप्तता बाळगली. यासाठी त्यांनी आपल्या…

‘या’ ईडी कार्यालयात दाखल; संजय राऊत आणि ‘त्यांची’ समोरासमोर चौकशी

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून चौकशीस हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर आज वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात…

गगनबावडा पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर

गगनबावडा : गगनबावडा पंचायत समितीच्या एकूण चार गणासाठी आरक्षण सोडत तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नियंत्रण अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. आरक्षण पुढीलप्रमाणे: तिसंगी-अनुसूचित जाती असंडोली-सर्वसाधारण असळज-नागरिकांचा मागास…

मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची    मोहीम

मुंबई :  आधार कार्ड आणि पॅन कार्ड परस्परांशी संलग्न झाले असतानाच आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची जोडणी केली जाणार आहे.  महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती पत्रकार…

एक भारत, श्रेष्ठ भारत’ हेच ध्येय देशहिताचं काम करणार – मुर्मू 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;  द्रौपदी मुर्मूंनी घेतली आज सरन्यायाधीशांकडून १५ व्या  राष्ट्रपतीपदाची शपथ महिला राष्ट्रपती म्हणून विराजमन झाल्या.त्या आज पर्यंत दुसऱ्या महिला म्हणून राष्ट्रपतीपदी मान मिळाला . आदिवासी समाज्यातील…

रक्ताने पत्र लिहून सरकारला जाग आणण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न

कोल्हापूर (प्रतीनिधी) ;  राज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनीही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना…

बांठिया, या अहवालाला अनेक ओबीसी नेत्यांनी केला विरोध  

मुंबई (वृत्तसंस्था) :  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.. बांठिया, या अहवालाला…

बांठिया, या अहवालाला अनेक ओबीसी नेत्यांनी केला विरोध   मुंबई (वृत्तसंस्था) :  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी झालेल्या…

आम.ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून पाचगावचा  प्रश्न मार्गी

कोल्हापूर (प्रतिनिधी) ; गेल्या अनेक दिवसापासून पाचगाववासीयांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. आम. ऋतुराज पाटील यांनी  पाचगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी…

🤙 8080365706