हिवाळ्यात कमी पाणी पिताय; तर मग जाणून घ्या दुष्परिणाम

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होत असतात. मग ताप, थंडी, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. त्यात थंडीच्या दिवसात लोक जास्त पाणी…

राज्यात पुढील 24 तासात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज….

मुंबई: मिचॉन्ग चक्रीवादळात देशासह राज्यात आजही पावसाची हजेरी  पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.पुढील 24 तासांत राज्यात…

हिवाळ्यात पायांच्या टाचा दुखतात ; मग कशी घ्याल काळजी

हिवाळ्यात पायांची निगा राखणं महत्त्वाचं असतं. कोरड्या वातावरणामुळे हिवाळ्यात पायांना भेगा पडणं, स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्या आढळून येतात. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊन हाडांची डेंसिटी कमी…

शरद ऋतू मध्ये आरोग्य सांभाळणे फारच गरजेचे…

पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा चालू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे ‘शरद ऋतू’. पावसाळ्याचे साधारण ३ – ४ मास आपल्या शरिराला पावसाच्या गारव्याची सवय झालेली असते.शरद ऋतूच्या आरंभी एकाएकी पाऊस निघून जाऊन कडक…

पाणी व अन्न वाया घालवू नका : कुलगुरू डॉ.के प्रथापन

तळसंदे : पाणी व अन्न हे जीवन आहे. वाया चाललेल्या अन्न पाण्यावर कित्येक गरजू लोक जगू शकतात. त्यामुळे कधीही अन्न-पाणी वाया घालवू नये असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ.के प्रथापन यांनी…

कोल्हापुरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ; एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच फेब्रुवारीनंतर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या गोष्टीचा विचार करुन…

बदलत्या हवामानानुसार त्वचेसाठी काही घरगुती टिप्स…

सध्या हवामान बदलते आहे. त्यामुळे मानवी त्वचेतही काही बदल होत आहेत. काही समस्याही जाणवत आहेत. या दिवसात त्वचा कोरडी, निर्जीव, मुरुम आणि पुरळांनी भरलेली दिसते.बहुतेकांना ही समस्या जाणवत आहे. तु्म्हालाही…

अनिरुद्ध फौंडेशन मार्फत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

साळवण ( एकनाथ शिंदे) : अनिरुद्ध फौंडेशन मुंबई यांच्या मार्फत उपासना केंद्र तिसंगी (ता गगनबावडा) येथे विनामूल्य आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. तालुक्यातील ७७ लोकांनी याचा लाभ घेतला. यावेळी अचानक…

शिरोली दुमाला येथे स्वच्छता अभियान संपन्न..

बहिरेश्वर (प्रतिनिधी : आपल्या देशात 2आॅक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती व जागतिक स्वच्छता दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.ग्रामपंचायत शिरोली दुमाला येथे देखील सर्वपक्षीय पदाधिकारी एकनाथ विद्यालय ,बा.पू…

पर्यटनवाढीसाठी इव्हेन्टऐवजी नियोजनबध्द कार्यक्रम हवा : कांचनताई परूळेकर

कोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी केवळ इव्हेन्ट करून, भाषणे करून चालणार नाही. तर त्यासाठी अल्पकालीन, दीर्घकालीन नियोजनबध्द कार्यक्रम हवा असे मत स्वयंसिध्दाच्या संस्थापिका कांचनताई परूळेकर यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य…