सध्या देशभरात वाढत्या थंडीमुळे वातावरण गारेगार झाल्याचं पाहायला मिळतंय. हवेमध्ये गारवा असल्याने सगळीकडे वातावरण कूल कूल झालं आहे. मात्र या थंडीमध्ये अनेकांना वेगवेगळे त्रास जाणवतात.थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना हातपाय सुजण्याच्या समस्या…
कोल्हापूर : राज्य सरकारच्या सरोवर संवर्धन योजनेंतर्गत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील यशवंत गंगासागर तलावाचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ४ कोटी २८ लाखांच्या निधीस तत्त्वतः मान्यता दिली.…
थंडीच्या दिवसात आरोग्य तसेच त्वचेसंबंधी अनेक समस्या होत असतात. थंडी जसजशी वाढत जाईल केसगळतीही अधिक वाढेल. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना केसगळतीची समस्या होते. अशात केसांची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टीही कराव्या.चला…
हिवाळ्यात तापमानात घसरले की, आपण घराबाहेर जाणे टाळतो. स्वतःला उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून वाचण्यासाठी बाहेर न गेल्याने सूर्यप्रकाश फारच कमी मिळतो. काही लोकं उन्हात जाणे टाळतात.पण सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी खूप…
सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होत असतात. मग ताप, थंडी, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. त्यात थंडीच्या दिवसात लोक जास्त पाणी…
मुंबई: मिचॉन्ग चक्रीवादळात देशासह राज्यात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.पुढील 24 तासांत राज्यात…
हिवाळ्यात पायांची निगा राखणं महत्त्वाचं असतं. कोरड्या वातावरणामुळे हिवाळ्यात पायांना भेगा पडणं, स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्या आढळून येतात. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊन हाडांची डेंसिटी कमी…
पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा चालू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे ‘शरद ऋतू’. पावसाळ्याचे साधारण ३ – ४ मास आपल्या शरिराला पावसाच्या गारव्याची सवय झालेली असते.शरद ऋतूच्या आरंभी एकाएकी पाऊस निघून जाऊन कडक…
तळसंदे : पाणी व अन्न हे जीवन आहे. वाया चाललेल्या अन्न पाण्यावर कित्येक गरजू लोक जगू शकतात. त्यामुळे कधीही अन्न-पाणी वाया घालवू नये असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ.के प्रथापन यांनी…