कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व त्यांच्या पत्नी विजया देवी यांनी 30 लाख 11 हजार 17 रुपये किमतीचे दागिने अर्पण केले. यामध्ये सोन्याचा दुपदरी…
कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कुंभोज सह परिसरात घरगुती व सार्वजनिक गणरायाचे उत्साहात आगमन झाले .सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चालू वर्षी पारंपारिक लेझीम ढोल यासारख्या वाद्याच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करत…
राज्याभिषेक हा शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे सुवर्णपान, ववनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणार हा क्षण आहे. शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत तळपल्या आणि स्वराज्याचे स्वप्र साकार झाले. हजारो मावळ्यांच्या,…
दरवर्षी ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो . यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण होतात. तर शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने मोठ्या उत्साहात…
बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. आज गौतम बुद्धांची 2586 वी जयंती साजरी केली जात आहे. भगवान बुद्धांना…
कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 10 एप्रिल रोजी होणार असून विविध मंदिर, मंडळ बरोबर घरगुती ही या प्रकट दिनानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये भजन कीर्तन…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते…
कोल्हापूर : किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरातील पहिल्या पायरीपर्यंतचं सूर्यकिरणे पोहोचली.सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, धूलिकण, ढगाळ वातावरण व हवा प्रदूषणामुळे आवरण तयार होत सूर्यकिरणे…
प्रयाग चिखली (वार्ताहर ) : पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमक आणि प्रचंड स्पर्धेच्या युगाच्या दुष्परिणामामुळे सध्याची पिढी बिघडत चालली आहे. तरी देखील वैयक्तिक पातळीवर आई वडील आपल्या मुलांना बिघडवणाऱ्या व्यवस्थेपासून वाचवू शकतात.…
नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काही दिवसातच अर्थसंकल्पही सादर होणार…