राज्याभिषेक हा शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे सुवर्णपान, ववनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणार हा क्षण आहे. शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत तळपल्या आणि स्वराज्याचे स्वप्र साकार झाले. हजारो मावळ्यांच्या,…