वाघापुर येथील संवेदनशील विषयावरती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कुंभोज (विनोद शिंगे) वाघापुर (ता.भुदरगड) येथील संवेदनशील विषयावरती कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल यडगे यांना सर्व पक्षीय निवेदन जिल्हाधिकारी यांचे भुदरगड प्रांतअधिकार्यांना तात्काळ लक्ष घालण्याचे आदेश दिले . यावेळी रिपब्लिकन पक्षाचे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या धोरणाच्या माध्यमातून नवकल्पना आणि संशोधनास अधिक चालना देण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘शिक्षणवेध २०४७’ हे त्रैमासिक सुरू…

अलमट्टीबाबत राजकारण करणं दुर्दैवी: आ. सतेज पाटील

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी उंचीवाढी संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले अलमट्टी उंचीवाढी संदर्भात राजकीय एकमत असावं, या भावनेतून मी असेल इरिगेशन फेडरेशन असतील, आम्ही पहिल्यापासून हा…

श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली या संस्थेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शरयूताई दप्तरी यांना श्रद्धांजली

कुंभोज  ( विनोद शिंगे) सन १९८३ ते सन१९९६ अखेर श्री बाहुबली ब्रह्मचार्याश्रम, बाहुबली या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती शरयूताई दप्तरी यांनी अतुलनीय असे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे त्यापूर्वी त्यांचे पिताश्री…

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ हातकणंगलेत शिवसेनेची तिरंगा रॅली

हातकणंगले (विनोद शिंगे):- ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय शस्त्रदलाच्या सन्मानार्थ शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हातकणंगले ते शिरोली तिरंगा तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.   हातात…

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्र  अधिक कार्यक्षम बनेल- डॉ. संतोष भावे-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये कार्यशाळा

कोल्हापूर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (ए.आय.) मनुष्यबळ व्यवस्थापन (एच.आर.) क्षेत्र अधिक कार्यक्षम बनेल. एच. आर. ही फक्त एक प्रशासनिक प्रक्रिया न राहता, व्यवसायाच्या वृद्धीचाही महत्त्वाचा भाग बनेल, असा विश्वास भारत फोर्जचे माजी…

शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यावर कोणतीही आपत्ती आली,तरी तालुक्यातील आरोग्य विभाग ती परिस्थिती युद्धपातळीवर हाताळत आला आहे.कोरोना काळ असो किंवा दरवर्षी येणाऱ्या महापुराची स्थिती असो,शिरोळ तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून प्रामाणिकपणे…

अभिषेक खोत यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड;२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम

अंबप (किशोर जासुद)  मराठी चित्रपटसृष्टीतील एक नाव जोमाने पुढे येत आहे ते म्हणजे मा.अभिषेक बाबासो खोत. गेली पंधरा वर्षे सातत्याने मराठी चित्रपट, लघुपट, अल्बम गीत, वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर…

आ.सतेज पाटील यांची महापालिका प्रशासनाबरोबर विविध शिष्टमंडळ आणि समाजांच्या प्रश्नासंदर्भात बैठक

  कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत सुरु असलेल्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधील शंभर कोटी रस्त्यांचे पुढच्या आठवड्यात आम्ही क्वालिटी चेकअप करणार आहोत. त्यामुळे या रस्त्यांची सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून घ्या अशा…

नैसर्गिक शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्वाचे -‘आत्मा’ उपसंचालक रवींद्र तागड यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला शेतकऱ्यानी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन आत्मा कोल्हापूरचे उपसंचालक…

🤙 8080365706