मलकापूर:प्रतिनिधी : सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून या विभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे. या निधीची पोच म्हणून लोकसभा निवडणुकीत खा.…
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी खटले लढले आहेत. त्याचा राजकीय फायदा होईल, असे भाजपला वाटत असल्यामुळे कदाचित त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. भाजपने उत्तर मध्य…
“मागच्या वेळी तुम्ही माझ्यासारख्या तरुणाला संधी दिली. गेल्या दोन वर्षात 8 हजार 200 कोटी रुपयांची कामे करणारा हा धैर्यशील माने आहे. हे सेवेचं व्रत आहे. आई आंबाबाईने हे आमच्या खांद्यावर…
प्रचारासाठी दुर्गापूरला जात असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी झाल्या. हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला. याआधी 14 मार्च रोजी कोलकाता येथील घरात पडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.…
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. या निवडणुकीवर राज्यात जरांगेंच्या मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसेल का? याची चर्चा सुरु आहे. यानंतर चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकीवर…
नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे निश्चितच कोकणचा विकास साधतील. त्यामुळे नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देत मोदींना साथ द्या. आताची लोकसभेची निवडणूक…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज कोल्हापूरमधील तपोवन मैदानात होत आहे. हातकंणगले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सदर सभा पार पडणार आहे.…
जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ११ हजार ८५ शिक्षकांची भरती पार पडली असून, त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांच्या नेमणुका थांबल्या होत्या. आता त्याला…
शिर्डी या ठिकाणी संजय राऊत यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी साईबाबांचं…
गुरुवारी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्रावर केंद्रकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं. महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असून महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्राप्त करुन…