देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील : महादेव जानकर

लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी दोन टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झालेले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि…

मैदानावर फेरी मारताना शाहरुख खान पोहोचला समालोचकांच्या कार्यक्रमामध्ये

केकेआर संघ आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना २६ मे…

इचलकरंजीतील कामे वेळेत पूर्ण न झाल्यास मक्तेदारावर दंडात्मक कारवाई

कोल्हापूर : कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलणे, सुळकूड योजनेची सद्यस्थिती, रस्त्यांवरील निकृष्ठ पॅचवर्क, घंटागाड्या बंद असल्याने कचरा उठावात आलेला विस्कळीतपणा, शहरातील वाढते अतिक्रमण, सर्वच उद्यानातील खेळण्यांची दूरवस्था आदी प्रलंबित प्रश्‍नांवरुन महाविकास आघाडीच्या…

कोल्हापुरातील होमगार्डना मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दरडावले

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या कोल्हापुरातील होमगार्डना काल पोलिसांकडून अवमानकारक वागणूक मिळाली. एका अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. यातून संतप्त होमगार्ड या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर आली…

आयुर्वेदातील अमृतपेय ‘ताक’

शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. त्यामुळे उन्हाळ्यातील आहारात  ताकाचा आवर्जून समावेश केला जातो. ताक पिण्याचे अनेक फायदे आरोग्यावर होतात. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं…

लाच स्विकारताना कागल तहसीलदार कार्यालयातील महिला ताब्यात

कागल तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती अश्विनी अतुल कारंडे राहणार, लक्षदीप नगर, रेल्वे स्टेशन जवळ, न्यू शाहूपुरी कोल्हापूर. यांना 30000 रुपयाची लाज घेताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच…

डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

कसबा बावडा : बारावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत नेहा राजेंद्र कानकेकर हिने याने ९३.१७ टक्के…

काही कारणांमुळे शेतकरी सन्मान निधी योजनेतून नाव होऊ शकते गायब

पीएम शेतकरी सन्मान योजना ही अशी योजना आहे, जिच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. मिळालेल्या या आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे सामान, बी-बियाणे खरेदी करतात. या योजनेअंतर्गत…

मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार : एकनाथ शिंदे

लोकसभा निवडणुकांच्या 5 व्या आणि राज्यातील शेवटच्या मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. आत्तापर्यंतच्या मतदानाच्या सर्वच टप्प्यांच्या तुलनेत 5 व्या टप्प्यात सर्वात कमी मतदान झालं आहे. विशेषत: मुंबईतील अनेक…

9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन

यावर्षी देशात चांगला पाऊस  पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली आहे. 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल.  यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे…

🤙 8080365706