मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. 2021 मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकासकामांबाबत…
नाशिक महापालिकेच्या हद्दीत राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. “राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८००…
कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना डिसेंबर महिन्यात १०० कोटींची रस्त्यांची कामे टक्केवारीसाठी थांबली आहेत का, अशा शब्दांत खडसावले होते. तरीही अजून रस्त्यांचे…
कोल्हापूर : येथील पद्माराजे उद्यानातील वृक्षतोड कत्तलीचे प्रकरण महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रंबरे यांना चांगलेच महागात पडले आहे. फांद्या तोडण्यास मान्यता दिली असताना बुडक्यांसह झाडांची वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरण अधिकारी समीर वसंत…
दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. धुळीचे वादळ येउन पाऊस पडायला सुरुवात झाली. सकाळपासून उन्हाचे प्रचंड चटके लागत असतानाच पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा…
चेन्नईने राजस्थानविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला. हा सामना यंदाच्या आयपीएलमधील चेन्नईचा शेवटचा सामना होता. त्यामुळे हा सामना सर्वांचा लाडका असलेल्या एम एस धोनीचा अखेरचा आयपीएल सामना होता, अशी चर्चा…
कोल्हापूर, प्रतिनिधी: नवीन शिक्षकांची कागदपत्राची पडताळणी सुरू आहे. ती पूर्ण होईल व जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर तत्काळ नियुक्ती करणार त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने आठवड्यात कार्यमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा…
सांगली : रेल्वेत बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांविरोधात रेल्वे पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना ताब्यात घेऊन दंडाच्या कारवाया केल्या आहेत. पाण्याच्या १९ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या.विभागीय…
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत असल्याची घोषणा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. जयराम रमेश यांनी…
अन्नधान्याची दरवाढ रोखण्यासाठी व्यापाऱ्यांना आठवड्याचा साठा जाहीर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सर्व प्रकारच्या खाद्यान्नाचे दर नियंत्रणात राहावेत म्हणून केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीदरम्यान उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, निवडणूक संपताच…