कोल्हापूर: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी एलबीटी कायदा 2015 साली रद्द होऊनही अद्याप याबाबत नोटीस येत असल्याचे निदर्शनास आणुन दिले व राज्यातील सर्व महानगरपालिकामधील एलबीटी विभाग…
कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा विचार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अंगीकारला आणि तो पुढे नेला, यातूनच देश निर्माण झाला असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी केले.…
सिंधूदुर्ग: नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्यात आलं होतं.परंतु वर्षभरातच हा पुतळा कोसळला. 4 डिसेंबर, 2023 रोजी मालवणच्या राजकोट…
कोल्हापूर : सद्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जगभरात आधुनिकतेने प्रगती केली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडणाऱ्या घटना क्षणभरात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या जात आहेत. या आधुनिकतेचा जसा चांगला वापर होतो त्याचपद्धतीने याचे…
पुणे: सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर रविवारी 25 ऑगस्ट रोजी, कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. आरोपींनी डोक्यावर वार केल्याने अधिकारी गंभीर झाले,त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर हे आरोपी फरार झाले…
कोल्हापूर: कोल्हापुरातील एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. ही युवती कोल्हापूर येथे शासकीय नोकरीत कार्यरत आहे. अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या दोघांवर बलात्कार आणि अनुसूचित जाती, जमाती…
मुंबई : केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख मध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय ,मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या पाच जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे.…
कोल्हापूर : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे चार वाजता निधन झालं. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांना श्वास घेण्यात अडचण होत होती. तसेच त्यांना लो बीपीचाही त्रास…
कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांनी कोणतेही नियोजन व देणंघेणं नसलेल्यांनी गावाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला अडथळा झाला. अशी टीका सुरेश हाळवणकर यांच्यावर एका वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे गगनबावडा ,शाहुवाडी ,पन्हाळा, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. कोल्हापूर शहरात पाऊस असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. धरण…