कागल :शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य घोडागाडी शर्यतीत कागलच्या भारत व हाबऱ्या या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत ‘शाहू केसरी’ किताबासाठीची चांदीची गदा पटकावली. हंचिनाळ…
कोल्हापूर: कोल्हापूर – दक्षिण मतदार संघातील करवीर पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते, मुडशिंगीचे रहिवासी प्रदिप झांबरे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला. भाजपचा स्कार्फ झांबरे यांच्या गळ्यात घालून,…
सिद्धनेर्ली: कै. गणपतराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी व कामगारांच्या कल्याणासाठी खर्ची घातले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या स्नूषा सौ. सुवर्णा शशिकांत पाटील यांना सिद्धनेर्ली पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी…
साके:साके (ता. कागल) येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सौ. सुयशा अंबरिषसिंह घाटगे आणि पंचायत समितीचे उमेदवार दत्तात्रय रावण…
कोल्हापूर:मुडशिंगी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आज वळिवडे येथील जाहीर सभेला माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आ . सतेज पाटील यांनी उपस्थित राहून मतदारांना संबोधित केले. जिल्हा परिषद…
कागल: कार्यकर्त्यांमधील वैरवाद आणि संघर्ष संपविण्यासाठी मी, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे अशी युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या सर्वच…
कडगांव:कडगाव ता. गडहिंग्लज येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहताना मंत्री हसन मुश्रीफ निशब्द आणि निस्तब्ध झाले. त्यानी जड अंतकरणाने आणि भरल्या डोळ्यांनीच कै. अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला.…
सिद्धनेर्ली: सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुयशा अमरिषसिंह घाटगे प्रचंड मताधिक्यांचा राज्यात विक्रम नोंदवतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. वडिलांप्रमाणेच सासर्याची काळजी घेणाऱ्या सिद्धनेर्ली…
कसबा सांगाव:कागल तालुक्यातील वाद-विवाद व संघर्ष संपून जनतेत सलोखा नांदावा म्हणून मी, नामदार हसनसाहेब मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे अशी युती केली आहे. त्यामुळे काही इच्छुकाना थांबावे लागले. परंतु;…
म्हाकवे: कागल तालुक्यातील संघर्ष व अविश्वासाच्या राजकारणामुळे फार मोठे नुकसान झाले. हे वातावरण आता संपविण्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्यानी मनात कोणताही अभिनिवेश न बाळगता सर्वच्या सर्व १८ उमेदवार उच्चांकी मतांनी…