कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून गांधीनगरवासियांनी आमदार ऋतुराज पाटील…
चिमगाव:समरजीत घाटगे आणि गोरगरिबांचे कल्याण, सेवा यांचा काडीमात्र संबंध नाही. सत्तेचा वापर त्यांनी फक्त स्वतःच्या ईस्टेटी वाचविण्यासाठीच केला आहे, असा घनाघात मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी केला. …
कागल:सत्तेचे भरमसाठ फायदे घेऊन भारतीय जनता पार्टी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणाऱ्या समरजीत घाटगेना चांगलीच अद्दल घडवा, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले. …
कोल्हापूर : राधानगरी मतदार संघाचा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील तरुण-तरुणींसह महिलांसाठी रोजगार निर्मितीवर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार के पी पाटील यांनी केले. या मतदार संघातील राधानगरी,भुदरगड…
कोल्हापूर : राज्यात भारी चालविलेला बिद्री साखर कारखाना बंद पाडण्यासाठी व त्या माध्यमातून चेअरमन असलेल्या के पी पाटील यांची प्रतिमा डागाळण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करणारे आमदार आबिटकर आता सह्याद्री आणि…
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शहापूर येथील कारंडे मळा परिसर येथून गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य…
कोल्हापूर: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथील मंगळवार पेठ परिसर येथून प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेने इचलकरंजी विधानसभा…
कोल्हापूर : हसूर दुमाला (ता: करवीर) येथे काँग्रेस व शेकाप गटाला मोठे खिंडार पडले आहे. या गावातील हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.हसूर दुमालाचे माजी सरपंच अजित पाटील तसेच…
कोल्हापूर: विधानसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित राहून विराट जनसागराशी…
कोल्हापूर: राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, प्रधानमंत्री सुर्यघर अंतर्गत घरगुती वीज बिलात 30 टक्के कपात करण्यास राज्यात 25 लाख लखपती दिदी…