कोल्हापूर: निरोगी शरीर संपदा ही सर्वात मोठी देणगी आहे. मुली जन्मताच कष्टाळू असतात. पण किशोरवयीन मुलींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घ्यावा, असे…
तळसंदे:तळसंदे येथील डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात महाराष्ट्रतील पहिल्या ‘एन.एस.डी.सी. सेंटर फॉर फ्युचर स्किल्स’चे उद्घाटन राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन कपूर व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या…
मुंबई : अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक पोस्टरच्या प्रकाशनाने एका नवीन उंचीवर पोहोचला आहे. सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेले हे ‘पोस्टर’ आज ‘पुष्पा २’ या ब्लॉकबस्टर…
कोल्हापूर: ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या मोफत डायलिसीस सेवा केंद्राचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ,प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राधानगरी शहरामध्ये लवकरच अत्याधुनिक 100 खाटांचे…
मुंबई : गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी झाला. याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाले, म्हणाले की पुढची पाच वर्ष त्यांनी राज्याची सेवा करावी महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस…
कोल्हापूर: चिमगांव (ता. कागल) येथील रणजीत आंगज यांच्या दोन मुलांचा केकमधून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केकमधून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झालेल्या या दोन सख्या बहिण- भावांच्या परिवाराचे आमदार हसन मुश्रीफ…
कागल: भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.…
मुरगूड : कपकेक खाल्ल्याने विषबाधा झालेल्या चिमगाव ( ता.कागल) येथील रणजित नेताजी आंगज यांच्या चिमुरड्या मुलांच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समाजातल्या सर्व थरातून आंगज परिवारांचे सांत्वन सुरू…
मुंबई : महायुती सरकारचा गुरुवारी आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज (दि.6)राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांना पद…