हिंदूवर अत्याचार हा चिंतेचा विषय : संजय राऊत

मुंबई : दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. यावर भाष्य केले आहे.   संजय राऊत म्हणाले, ज्याप्रकारे हिंदू समाजावर बांग्लादेशात हल्ले सुरू आहेत, त्यांना…

स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे खोतवाडीच्या युवकाची आत्महत्या

कोल्हापूर: खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील शुभम अशोक चौगुले (23, रा. शिंदे मळा) या युवकाने स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.     शुभम हा यड्राव येथील एका…

शरद इंजिनिअरिंगमध्ये आंतर विद्यापीठीय अविष्कार स्पर्धा

यड्राव :  राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि ‘अविष्कार’ प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला जागृत करण्याचे काम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडत आहेत. यांच्यामधूनच संशोधक, उद्योजक बनणार आहेत. त्यामुळे…

बेळगावात जमावबंदी ; शिवसैनिकांना कोगनोळी येथे कर्नाटक पोलिसांनी रोखले

कोल्हापूर:बेळगाव वर दावा सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घेत आहे. या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी म. ए समितीने महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यासाठी कोल्हापूर येथून ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आज…

गार्डन क्लब पुष्प स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला ४६ पारितोषिकांसह सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर: येथील गार्डन क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला चौथ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. यामध्ये १५ प्रथम, १५ द्वितीय आणि १६…

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारावे, खा.धनंजय महाडिक यांची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

मुंबई : सध्या नवी दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्रातील एक प्रगतशील…

अजित पवारांचा जयंत पाटलांना ‘करेक्ट कार्यक्रम’वरून टोला

मुंबई: विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी भाजप नेते आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे . त्यांच्या अभिनंदनपर भाषण करताना अजित पवारांनी जयंत पाटलांना टोला लगावला.…

मारकडवाडीतील EVM हटाओ, संविधान और देश बचाओ या आंदोलनात शरद पवार सहभागी

सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात EVM हटाओ, संविधान और देश बचाओ या आंदोलनात शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजय दादा, खासदार धैर्यशील पाटील, विद्याताई…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाळला शब्द

मुंबई : 8 वर्षांपूर्वी कोपर्डीत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्या दु:खात धीर दिला. कुटुंबीयांच्या काळजीला उत्तर देत, त्यांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतली…

कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने बाबासाहेब चौगुले यांचा सत्कार

कुंभोज ( विनोद शिंगे ) कुंभोज येथील कुंभोज गावचे सुपुत्र व जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांची जवाहर कारखान्याच्या संचालक व सलग तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमन पदि निवड झाल्याबद्दल त्यांचा…

🤙 8080365706