कोल्हापूर: लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ.…
Author: Team News Marathi 24
तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेस उद्या प्रारंभ
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात उद्यापासून (दि. १९) सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेच्या निमित्ताने देशभरातील विद्वान संख्याशास्त्रज्ञांसह निवडक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संख्याशास्त्रज्ञांची मांदियाळी विद्यापीठाच्या प्रांगणात जमणार आहे. विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. शशीभूषण…
