कोल्हापूर : जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचा उदघाटन समारंभ मंत्री प्रकाश आबिटकर तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्व उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना क्रीडा स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या. …
कोल्हापूर: श्री मौनी विद्यापीठ संचलित, श्री शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशाला गारगोटी येथील विद्यार्थी- विद्यार्थ्यीनींनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथील कलादालनात झाले.…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचा आढावा घेणेसाठी राजर्षी शाहू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या देण्यात येणाऱ्या सेवांचे वेळेत…
कोल्हापूर : शब्द हे अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. सक्षम अभिव्यक्तीसाठी शब्दातील भाव ओळखता आला पाहिजे, असे मत प्रसिद्ध उच्चार शास्त्र तज्ज्ञ तुषार भद्रे यांनी व्यक्त केले.शिवाजी विद्यापिठाच्या पद्मश्री डॉ. ग.…
कोल्हापूर : शहरामध्ये साफसफाई करणे, कचरा उठाव करणे, कचरा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांमार्फत कचरा जाळणे, ॲटो टिप्पर नियोजनासाठी उपस्थित न राहिल्याने स्वच्छता विभागाकडील कामकाजामध्ये अक्षम्य निष्काळजीपणा केलेने मुख्य आरोग्य निरिक्षक…
शाहूवाडी :सुतार लोहार समाजाच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी…
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल,असे मंत्री हसन मुश्रीफ…
कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना गूळ, गुऱ्हाळघरे आणि तिथले गुळवे हे काही नवे नाहीत. आज मात्र शिवाजी विद्यापीठात आलेल्या अभ्यागतांना ‘पीएचडीवाला गुळव्या’ त्याच्या आधुनिक गुऱ्हाळयंत्रासह पाहावयास मिळाला. विद्यापीठात ‘शिक्षण, उद्योग आणि शासन…
कोल्हापूर: महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी…
कोल्हापूर: देशात उत्तम औद्योगिक पर्यावरण निर्माण होण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि शासन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय झालाच पाहिजे, असे प्रतिपादन आयआयटी, कानपूरचे माजी संचालक तथा उज्जैनच्या अवंतिका विद्यापीठाचे कुलपती ‘पद्मश्री’ डॉ.…