नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा आलेख चढताच असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात ८४ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ८५ पैशांनी दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. देशात १३७…
कोल्हापूर : महिला सक्षमीकरण आणि बळकटीकरणासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, सुरक्षित मातृत्व सुमन योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, श्री शिलाई मशिन योजना, महिला सक्षमीकरण…
कोल्हापूर : महापूराचा फटका बसल्याने कोल्हापूरचे अपरिमित नुकसान होत आहे. महापूराचे संकट जसे निसर्ग निर्मित आहे, तसेच ते मानवनिर्मितही आहे. २००३ साली बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भरावामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होत…
कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा विकास नव्हे तर भकास झाला, अशी टीका देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुरूंगात…
कोल्हापूर : विकासाच्या योजना यशस्वी केल्या, देशाला दिशा मिळाली, कणखर नेतृत्व मिळाले म्हणूनच संपूर्ण देशात भाजपचा विजयाचा रथ धावत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात जे झाले नव्हते, ते पंतप्रधान मोदी यांनी…
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षात ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे आणि स्वतः ला पालक समजतात तेच कोल्हापूरचे मालक झाले आहेत, टोला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पालकमंत्री…
सरूड : शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी ते भाडळेखिंडीच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. शैलेश जयवंत बेंडखळे (वय ३५, रा. कडवे, ता. शाहुवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगात भारी आम्ही कोल्हापुरी ही कोल्हापूरची आता ओळख बनली आहे. कोल्हापूरकरांच्यातील माणुसकीचे वेळोवेळी दर्शन होत असते. असाच कोल्हापूरकरांच्या माणुसकीचा अनुभव गोंदियातील एका बालिकेला आला आहे. कोल्हापुरात सांगली…
मुंबई : भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडीसारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय…
शिरोली : शिरोलीतील एका दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत आज ग्रामस्थांनी शाळेवर मूक मोर्चा काढला होता. मोर्चा शाळेजवळ आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली.…