कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि.20 ते 22 मे 2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दर्जेदार आयटी हब प्रोजेक्ट तयार करण्यात येणार असून यादृष्टिने आयोजित केलेले एक्स्पो- 2022 प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल. यातून आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये सुमारे 600 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाची तर 300…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन नियुक्त संचालक म्हणून मुरलीधर रघुनाथ जाधव यांची नेमणूक झाल्याबद्दल चेअरमन…
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठींबा जाहीर केला असतानाच शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. आता भाजप संभाजीराजेंना पाठिंबा देणार की, आपला तिसरा…
मुंबई : केतकी चितळेची बाजू घेणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील,…
नवी दिल्ली : जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी पडतो, अशा ठिकाणी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची गरज नाही. तर जिथे…
पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्लू गाडीची व एसटी बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार जगताप यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघात…
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. सीबीआयने कार्तीविरोधात नवीन गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर…
मुंबई : अंदमानात आज मान्सून दाखल झाला असून हवामान विभागाकडून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून मान्सूनने अंदमानात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये ढग दाटून आले आहेत. अंदमानात आज…
कराड : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी अगदी हायकमांडपर्यंत नेला आहे. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करताना आखलेल्या नियमांचे उल्लंघन…