राजेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची  भेट !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आ.राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र…

टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधवची आ.ऋतुराज पाटील यांनी घेतली भेट !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये १४  वर्षाखालील गटात अग्रस्थानी असणारी आणि त्याच गटातून विम्बल्डनमध्ये चमकलेली कोल्हापूरची टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधव लंडनहून कोल्हापूरमध्ये दाखल झाली. ऐश्वर्या कोल्हापूरमध्ये दाखल होताच कोल्हापूर…

नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून पूर परिस्थितीस सामोरे जाऊया-समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी) : नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून पूर परिस्थितीस सामोरे जाऊया असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे  यांनी केले. तहसीलदार कार्यालयात पूर परिस्थितीच्या आढाव्यासाठी तहसीलदार शिल्पा…

वीज दरवाढीविरोधात ‘आप’ची निदर्शने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणने इंधन समायोजन आकारात सातपट वाढ केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महावितरणने इंधन समायोजन आकारात सातपट वाढ करून वीज…

राज्यातील शाळा शुक्रवारी सकाळच्या सत्रात भरवाव्यात : प्रसाद पाटील यांची मागणी

कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील शिक्षकांना वैयक्तिक कार्यालयीन कामकाज करता यावे. संघटना प्रतिनिधींनाही संघटनात्मक कार्याचा पाठपुरावा प्रशासकीय पातळीवर करता यावा यासाठी राज्यातील सर्व शाळा प्रत्येक महिन्याच्या दुसत्या व चौथ्या…

अलमट्टी धरणातून १लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी अलमट्टी धरणातून विसर्ग जेमतेम…

पूरग्रस्तांसाठी वडणगेच्या युवकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद : जिल्हाधिकारी

वडणगे : बी. एच. दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने रेस्क्यू बोटसाठी निधी संकलन या उपक्रमाअंतर्गत लोकवर्गणीच्या माध्यमातून चिखली, आंबेवाडी, वडणगे या गावांसह परिसरातील पुरग्रस्थ गावांना मदतकार्यासाठी नुकतीच रेस्क्यू बोट खरेदी…

नवी मुंबईत ‘राबाडा’चे झाले ‘रबाळे’

नवी मुंबई : वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढत्या शहरीकरणामुळे अनेक खेडी महानगरात बुडाली. अशा खेड्यांची मूळ नावेही डुबली. असाच प्रकार नवी मुंबईतील ‘रबाळे’ गावाचा घडला…आणि त्याचे ‘राबाडा’ झाला. मुंबईचा विस्तार होत असतानाच…

पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल ; 55 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे चालली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 35 फूट 8 इंच आहे. राधानगरी धरणात 137.11 दलघमी पाणीसाठा आहे. आज…

‘मातोश्री’ आणि उद्धव ठाकरे हिच आमची छत्रछाया : राजू यादव

उचगाव : कोणत्याही संकटात सर्वांसाठी धाऊन जाणारी शिवसेना आजपर्यंत सर्वांनी पाहिली आहे.त्यामुळे कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आमच्यासाठी मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिच छत्रछाया आहे. यापुढेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

🤙 8080365706