मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खार येथील अधीश बंगल्याचा अनधिकृत भाग नियमित करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात राणे यांनी नव्याने याचिका तयार केली आहे. या याचिकेवर न्या.…
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील सुनिल कमलाकर हे एका पायाने अपंग असून या त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी कुरूंदवाड येथे चहाचा गाडा चालवतात.आपल्या जीद्द्च्या जोरावर आपल्या मुलीला शिकवणीत कोठे कमी पडले नाही. उडाबेकिस्तान येथील…
अमरावती (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात आधुनिक शेतीवर बोलताना शेतकऱ्यांना वैज्ञानिक व तांत्रिक प्रयोगांची मदत घेण्याचं आवाहन केलं. देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे, पण आशीर्वाद आहे म्हणून लग्न…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या दोन खासदारांनी धोका दिलाय म्हणत संजय पवारांचा कंठ दाटला म्हणाले कि मला धैर्यशील मानेंविषयी काही बोलायचं नाही. कारण त्यांचा प्रवासच राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे असा राहिला आहे.…
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी ‘वॉर्ड पुनर्रचनेचा मुद्दा निवडणूक आयोगाने पाहावा’, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल…
मुंबई ( प्रतिनिधी) : न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळाचा विस्तार या दोहोंत काहीही संबंध नाही. त्यामुळे लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिंदे गट व…
मुंबई : शिंदे सरकारने जिल्हा नियोजनाचा निधी रोखला होता. आता ग्रामविकास विभागाचाही निधी रोखत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक दणका दिला आहे. 1 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत मंजूर केलेली…
नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी २७ जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. तर १ ऑगस्टला…
मुंबई (वृत्तसेवा) : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 20 दिवस उलटून गेले आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एका आमदाराला…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. शिवसेनेमध्ये…