कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये स्वदेशी नॅनो खतांचा वापर करुन विषमुक्त शेती व आत्मनिर्भर भारत-आत्मनिर्भर कृषी या परिसंकल्पनेस साकार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…
कोल्हापूर दक्षिण: प्रतिनिधीउचगाव येथील अंगणवाडी केंद्र ९२ मध्ये मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान कार्यक्रमअंतर्गत कमी वजनाच्या बालकांना पौष्टिक शिदोरी वाटप करण्यात आली. पालकांना बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले . प्रास्ताविक पर्यवेक्षिका मनीषा…
कागल, प्रतिनिधी.येथे शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर श्री.छत्रपती शाहू उद्योग समूहाचे संस्थापक राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना ७७ व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी अभिवादन केले.कारखाना प्रांगणातील घाटगे यांच्या पुतळ्यास कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी…
कागल प्रतिनिधी.कागलच्या उज्वल भविष्यासाठी मतभेदामुळे बाजूला गेलेल्या राजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात एकत्र यावे,असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संचालक व माजी…
कोल्हापूर दि.२६ : काही चांगल होत असेल तर त्यात खोड घालायची प्रवृत्ती काही लोकांची आहे. त्यामुळे दुधात पडलेला मिठाचा खडा शेतकरी बांधवांनीच बाजूला करून राजू शेट्टी यांना सलग दुसऱ्यांदा घरी…
कोल्हापूर:महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी 26 जुलै रोजी काँग्रेसचा निर्धार मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा मेळावा यशस्वी करण्याचा…
कोल्हापूर :-कसबा बावडा येथील डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकलासेफ्टी मेकॅनिझम फॉर टू व्हीलर या डिझाईनसाठी भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शंभूराज भोसले, हर्ष पटेल यांनी प्रा.नितीन माळी, प्राचार्य डॉ.महादेव…
कोल्हापूर :* कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसने येत्या शनिवारी महानगपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केली आहे. सायंकाळी ५ वाजता…
कोल्हापूर :कसबा बावडा –डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील ५६० हुन अधिक विद्यार्थ्यांना नामांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीची संधी महाविद्यालयाने मिळवून दिली आहे. यामध्ये २७ लाखांचे…
महिलांच्या अंगी उपजत उद्योग व्यवसायाची क्षमता असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, प्रशिक्षण मिळाले, तर या महिला कुटुंबाबरोबरच जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. हा विश्वास मनामध्ये घेऊन, कोल्हापुरात २३ जुलै २००९…