…तेव्हा भाजपने कोल्हापुरात राजकारणाची संस्कृती जपली नाही : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त…

शाहू कारखाना ‘या’ निर्मितीला प्राधान्य देणार-समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी): साखर उद्योगासमोरील अडचणी पाहता भविष्यात साखर कारखान्यांना केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी भविष्याचा वेध घेत उपपदार्थ निर्मितीकडे वळावे लागेल. म्हणूनच शाहू साखर कारखाना उपपदार्थ निर्मितीला…

शेवटच्या षटकात शमीने केले ४ गडी बाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या सराव सत्रात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या हातातील विजय खेचून आणू शमीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात अवघ्या काहीच धावांची गरज असताना मोहम्मद…

कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील फये येथे सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशी घरे विजयी झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयात प्रथमच शिंदे गटाचे खाते खोलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार…

ठाकरे गटाला ‘हा’ मोठा दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा…

दिवाळीत गांधीनगरमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये; करवीर शिवसेनेची मागणी

गांधीनगर : दिवाळी सणाला गांधीनगरमध्ये खरेदीसाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच ग्राहकाला सर्वत्र खरेदी करता यावे याबाबत योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे…

गोकुळला झालेल्या 12 कोटींच्या तोट्याला जबाबदार कोण ? : शौमिका महाडिक

कोल्हापूर : मुंबई येथील पॅकिंगचा ठेका महानंदाकडून काढून इग्लू कंपनीला का दिला ? असा सवाल करत चुकीच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघांला झालेल्या 12 कोटींच्या तोट्याला जबाबदार कोण ?, असा सवाल…

गोकुळच्या तोट्याला जबाबदार कोण ? – शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील पॅकिंगचा ठेका पुन्हा ‘इग्लू’ कंपनीकडे देण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे समजते. मुळातच महानंदाला पॅकिंगचा ठेका देण्याचा निर्णय संघाच्या हिताला धरून नव्हता, हे मी वारंवार सत्ताधारी मंडळींना…

ऊस परिषदेत राजू शेट्टी यांची ‘ही’ घोषणा

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसासाठी टनाला एकरकमी एफआरपी व जादा ३५० रुपये घेतल्याशिवाय कांड्याला कोयता लावू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू…

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत,महिला व बालविकास मंत्री…

🤙 8080365706