कोल्हापूर : जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल ‘ जल’ या घोषवाक्यानुसार पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू आहे. देशातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारणे आणि गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा…
मुंबई – राज्यात कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न पेटला असताना सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकचं समर्थन केले आहे. याठिकाणी गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहोत अशी भूमिका मांडलीय. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक…
नवी दिल्ली: भारतात दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मागील आठ वर्षाच्या काळात दुधाच्या उत्पादनात 83 मेट्रिक टन वाढ झाली आहे. तर जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा आहे.…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली…
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती अचानक बंद केली. सरकारने विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले, पण आता ही शिष्यवृत्तीच बंद करण्यात आली. याचा फटका महाराष्ट्रातील…
मुंबई : राज्यात १८ ते १९ वयोगटातील १० टक्क्यांहूनही कमी विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे यापुढे विद्यापीठातील प्रथम वर्ष प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी बंधनकारक…
कोल्हपूर : प्रत्येकाला शहरात थांबायचे असेल तर मग ग्रामीण भागात काम कोण करणार असा सवाल विचारत एकदा डॉक्टर झाला की सेवा करायचे विसरून जाता असे खडेबोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.…
मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग…
सांगली : मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामील होण्याचा इशारा देत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही सीमा भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत या गावातील जनतेत…
सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या उफाळून आलेला असताना कर्नाटकनं महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात…