कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या व ५६ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर सेक्टरच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत.डॉक्टरांनीच त्यांना रुग्णालयात दाखल…
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या गृह विभागाने शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटाच्या ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांच्या सुरक्षेत वाढ…
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातील स्पर्धा परीक्षांचे निकाल अचूक आणि झटपट जाहीर करण्यासाठी एमपीएससीकडून लवकरच डिजिटल मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जाणार असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. एमपीएससीनं हा एक मोठा निर्णय…
कसबा बावडा (वार्ताहर) : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या 21 विद्यार्थ्यांची पुण्यातील ‘केपीआयटी टेक्नॉलॉजी’ या कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना 4.5 ते 6…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विज्ञान व प्राद्योगिकी विभाग,भारत सरकारच्या निधी आय.टी.बी.आय. या उपक्रमाअंतर्गत २०२१-२२ साठी महाराष्ट्रातून कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची निवड करण्यात आली असून या उपक्रमांतर्गत संस्थेला ५…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील यांनी मेळावा घेऊन जिल्हयात मोठा राजकीय स्फोट घडवला.या मेळाव्यातुन ए.वाय पाटील यांनी पक्षश्रेष्ठींवरील आपली नाराजी दाखवून दिली. ए.वाय पाटील…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष-२०२२ निमित्ताने कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेमार्फत राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. येथील छ.शहाजी लॉ कॉलेज बास्केटबॉल…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : दि.१ नोव्हेंबरपासून सुरु होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४ हजार ९५६ पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य ईश्वर फाउंडेशन व जंगम कृषी उद्योग यांच्या वतीने समाजातील गरजू लोकांना फराळ,पणत्या,रांगोळी,आकाश कंदील तसेच कापडी पिशव्या आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. रांगोळी व पणत्या…