कोल्हापूर : गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यावरून कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चाची घोषणा करण्यात आल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. गायरानवरील अतिक्रमण काढून घेण्याचा हा निर्णय सर्वस्वी…
आपण दिवसभरात जे काही खातो त्यात असे काही पदार्थ असतात ज्यातून आपल्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारे कॉलेस्टेरॉल मिळते. कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणंचरबीयुक्त पदार्थ…
आजचे राशीभविष्य: काय लिहून ठेवलयं आज तुमच्या भाग्यात घ्या जाऊन? मेष:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकातील एकोपा वाढीस लागेल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र…
कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन बँकेसाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला मात्र, मोठ्या प्रमाणात मतदान झाले नाही. या निवडणुकीत फक्त ४८ टक्के इतके मतदान झाले. एकूण मतदान २८,७०२ पैकी १३,७९१ मतदारांनी मतदानाचा…
पाकिस्तानने 138 धावांच्या छोट्या लक्ष्याचा बचाव करताना जबरदस्त गोलंदाजी केली. इंग्लंडला सहजासहजी विजय मिळू दिला नाही. पाकिस्तानच्या अजून 10-15 धावा जास्त असत्या तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता. इंग्लंडने दुसऱ्यांदा…
महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली…
भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्यावर हल्लाबोल केला आहे.…
भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी आता क्रिकेटपाठोपाठ आपला मोर्चा फुटबॉलकडे वळवला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी मुंबई इंडियन्सचे मालक असलेल्या अंबानी व त्यांच्या रिलायन्स समूहाने थेट,…
नाशिक : जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात कोणतीही कुचराई होऊ नये. शाळकरी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करत ज्यांना चष्म्याची गरज आहे, त्यांना सीएसआर फंडातून आपण ते उपलब्ध करून देणार आहोत. जिल्ह्यातील…
भाईंदर: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नव्याने तयार झालेल्या नाट्यगृहात रविवारी होणारा पहिला नाटक प्रयोग रद्द करण्यात आला आहे. नाट्यगृहाचे काम योग्य नसल्याने आरोप व्यवस्थापकांनी केला आहे.मीरा भाईंदर महानगरपालिकेने ‘भारतरत्न गान सम्राज्ञी लता…