उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याचे पन्हे प्यायल्याने पोट साफ राहते. असे हे बहुगुणी कैरीचे पन्हे घरच्या घरी बनवून स्टोअर करण्याची योग्य पद्धत समजून घेऊयात. कैरीच्या पन्ह्याचे प्रिमिक्स तयार आहे. कैरीच्या पन्ह्याचे हे…
कोल्हापूर : दीपाली सय्यद यांनी केलेल्या दाव्यानंतर पुन्हा नवा वाद सुरु झाला आहे. दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही राज्य सरकारची अधिकृत स्पर्धा असल्याचा दावा केला…
कोल्हापूर : जुनी पेन्शनमुळे महाराष्ट्रातील जनतेवर करवाढीचा बोजा वाढणार आहे. त्यात आधीच राज्यावर साडे सहा हजार कोटीचे कर्ज आहे. या जुनी पेन्शन योजनेमुळे जनतेची आर्थिक स्थिती कोलमडणार असल्याने जुनी व…
कोल्हापूर : शासकीय कर्मचारी वर्गाच्या संपाची कारण पुढे करून मदत व पुनर्वसनवचनाचे प्रधान सचिव यांनी नियोजित केलेली बैठक रद्द केली आहे. पुन्हा कधी बैठक होईल हे ठामपणे न सांगता फक्त…
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ होरायझन तर्फे सामाजिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. निमित्त होते डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्टिक गव्हर्नर रो व्यंकटेश देशपांडे यांच्या भेटीचे. प्रत्येक व्यक्तीला समाजभान असावे, आपण समाजाचे…
कागल: कागल येथे चैत्र गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या पर्वकाळात भव्य आणि दिव्य परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती रामनवमी उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर…
कोल्हापूर : निवडणुका आल्या की राजाराम कारखान्यात हुकूमशाही आहे म्हणायचं आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा हाच एककलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे. पण विरोधकांनी हुकूमशाही बाहेर शोधण्याऐवजी स्वतःच्या संस्थांमध्ये डोकावून…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजीनिअरिंग विभागाच्या ‘वेस्ट टू बेस्ट ’ स्टुडट क्लबच्यावतीने १८ मार्च रोजी जुन्या वृत्तपत्रापासून पेपर बग तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत…
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, ‘जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील आर्थिक तफावत लक्षात घेवून जुनी पेन्शन योजना…
मुंबई : मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर…