कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी चालू आहे. पहिल्या फेरीत चौथ्या गटातील शाहू आघाडीचे प्रकाश देसाई व विलास बोगरे आघाडीवर तर नरके पॅनलचे चंद्रदीप नरके व पी डी…
कोल्हापूर : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून कार्यरत असलेल्या व ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ म्हणून गौरविलेल्या उचगांव येथील ‘न्यू पॉलिटेक्निक’ आणि ‘वनश्री पुरस्कार’ सन्मानित ‘अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशन, कोल्हापूर’ यांच्यामध्ये…
कागल : इचलकरंजी शहारासाठी प्रस्तावित असलेल्या सुळकुड पाणी पुरवठा योजनेला सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून ही योजना रद्द होईपर्यंत आपण सर्व शेतक-यांच्यावतीने लढा उभारणार आहोत. १७ फेब्रुवारी रोजी सुळकूड…
कोल्हापूर :जिल्हा नियोजन समिती मधून देण्यात येणाऱ्या निधीचे लोकप्रतिनिधींना समान वाटप करावे अशी मागणी काँग्रेसच्या चार आमदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. शेजारच्या जिल्ह्यात निधीचे वाटप झाले असून कोल्हापूर…
कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. पहिल्या फेरीअखेर ‘गोकुळ’ चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू आघाडीने ४८४ चे…
कोल्हापुर : राधानगरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर, गरजूंच्या हाताला काम मिळण्यासाठी लवकरात लवकर एमआय डी सी . सुरु करावी अशी मागणी गोकुळ दुध संघाचे संचालक अभिजित तायशेटे यांनी आमदार प्रकाश…
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा समजला जात असून, सत्तासंघर्षातल्या महत्वाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे.दरम्यान एकीकडे ही सुनावणी सुरु असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत…
औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, एका मनोरुग्ण महिलेने आपल्या मोठ्या सख्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा खून केल्याची घटना घडली. अनिता संतोष लांडे (वय…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल.…
आरोग्य टिप्स : उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी, आयुर्वेद दोषांचे संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी हर्बल उपचार, आहारातील बदल आणि जीवनशैलीतील बदलांची शिफारस केली जाते. जाणून घेऊयात…