सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करण्यासह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी

बंगळूरू : निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकसाठी ‘सार्वभौमत्व’ शब्द वापरल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करण्यासह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ‘सार्वभौमत्व’ हा शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ…

डॉ. प्रदीप कुरूलकर यांना अटक

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर यांना दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी करत अटक केली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय संस्था असलेल्या…

महिलांचे वजन का वाढते?

वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भासू लगाते. हार्मोन्सच्या बदलांमुळे शरीरात अनेक बदल घडतात. वयाच्या चाळीशीनंतर वजन का वाढते? वजन वाढले तर तंदुरुस्त कसे राहता येईल? चाळीशीनंतर डाएटमध्ये…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. मिथुन…

खारघर मृत्युप्रकरणी ‘आप’ ने घेतली न्यायालयात धाव

मुंबई: १६ एप्रिल रोजी खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे झालेल्या १४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल न केल्याने ‘आम आदमी पार्टीच्या वतीने पनवेल न्यायालयात धाव…

रूग्णाला जागृत ठेऊनमेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया: डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या डॉक्टरांचे यश

कसबा बावडा: डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे ब्रेन ट्युमरने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला जागृत ठेवून त्यांच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. न्यूरो सर्जन डॉ. उदय घाटे आणि भुलतज्ञ…

कागल चा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाची” गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना राबवण्याची मागणी

कागल : गाव तलाव आणि धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी शासनाने “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत काढण्यात येणारा गाळ शासन स्वखर्चाने…

महाराष्ट्रातून तीन महिन्यात 5 हजार मुली बेपत्ता ; मार्च मध्येच 2 हजार पेक्षा जास्त मुली बेपत्ता

मुंबई : राज्यातील बेपत्ता मुलींची आकडेवारी कोणालाही धक्का बसेल अशीच आहे.राज्यातील 2 हजार 200 मुली मार्चमध्ये बेपत्ता झाल्या असून जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन दिवस जे घडले तो तर घरगुती तमाशा : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडले ती सर्व स्क्रिप्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

महाविकास आघाडी भक्कम असून कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर जागा वाटपावर चर्चा : नाना पटोले

सोलापूर :कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची महाविकास आघाडी भक्कम असून कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा…

🤙 8080365706