खारघर मृत्युप्रकरणी ‘आप’ ने घेतली न्यायालयात धाव

मुंबई: १६ एप्रिल रोजी खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे झालेल्या १४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल न केल्याने ‘आम आदमी पार्टीच्या वतीने पनवेल न्यायालयात धाव…

रूग्णाला जागृत ठेऊनमेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया: डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या डॉक्टरांचे यश

कसबा बावडा: डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे ब्रेन ट्युमरने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला जागृत ठेवून त्यांच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. न्यूरो सर्जन डॉ. उदय घाटे आणि भुलतज्ञ…

कागल चा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाची” गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना राबवण्याची मागणी

कागल : गाव तलाव आणि धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी शासनाने “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत काढण्यात येणारा गाळ शासन स्वखर्चाने…

महाराष्ट्रातून तीन महिन्यात 5 हजार मुली बेपत्ता ; मार्च मध्येच 2 हजार पेक्षा जास्त मुली बेपत्ता

मुंबई : राज्यातील बेपत्ता मुलींची आकडेवारी कोणालाही धक्का बसेल अशीच आहे.राज्यातील 2 हजार 200 मुली मार्चमध्ये बेपत्ता झाल्या असून जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन दिवस जे घडले तो तर घरगुती तमाशा : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडले ती सर्व स्क्रिप्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

महाविकास आघाडी भक्कम असून कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर जागा वाटपावर चर्चा : नाना पटोले

सोलापूर :कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची महाविकास आघाडी भक्कम असून कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा…

अंबाबाईच्या चरणी तब्बल 47 तोळे सोन्याचा मुकुट अर्पण

कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे कोल्हापूर वासीयांच श्रद्धास्थान म्हणून ओळखल जात. अंबाबाईच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात.आई अंबाबाईच्या आशीर्वादाने लाभलेल्या संपत्तीमधून काही भाग ते आईच्या चरणी अर्पण करत असतात.कोल्हापूरच्या अंबाबाई…

राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर : राजीनाम्याच्या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. अशातच शरद पवार यांनी आपण फक्त पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक चिंतेत होते. कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे राजीनामा मागे घेतल्याचे सांगतलं…

आता पुनश्च हरिओम ; शरद पवार

सोलापूर : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी राज्यात आपले दौरे सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.…

CBSE बोर्डाचा निकाल या आठवड्या….

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या निकालाची 38 लाखाहून अधिक विद्यार्थी वाट पाहत आहेत. यंदा सीबीएसई बोर्डाचे ( CBSE Board ) दहावी आणि बारावीचे 38 लाखांहून अधिक…

🤙 8080365706