आज दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल….

पुणे : राज्य मंडळाकडून गुरुवारी (२५ मे) बारावीचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. निकालानंतर लगेचच राज्य मंडळाकडून श्रेणीसुधार परीक्षेची अर्ज प्रक्रियाही सुरू केली आहे. त्या बाबतची…

आयजीएम कंपनीच्या टोल नाक्यावर भाजपकडून टोल बंद आंदोलन

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील आयजीएम कंपनीच्या टोल नाक्यावर भाजपकडून टोल बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नांदणीतील…

आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच करू; प्रकाश आंबेडकर

मुंबई : येत्या 28 मे रोजी होणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो…

कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित

कोल्हापूर: राज्याच्या गृह विभागाकडून पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस बलच्या समादेशकपदी बदली झाली. तर बृहन्मुंबईचे…

दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होणार?

पुणे: राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कारण बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संकल्पना समोर आणली आहे. शाळेत जाणाऱ्या…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. व्यावसायिक कामासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. आज लोकांची कामे मार्गी लावण्यात यश…

पावसाळ्याआधी जाणून घ्या इम्युनिटी वाढवण्याचे सोपे उपाय …

पावसाळा सुरू होत आहे. हा काळ आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. अनेक लोक यामुळे आजारी पडतात म्हणूनच, या लेखात, आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगू ज्याद्वारे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत…

पंतप्रधान मोदींना जनतेची पहिली पसंती

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत NDTV साठी एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे…

मॉन्सून चार दिवस उशीरा….

मुंबई : विदर्भात मॉन्सूनचं आगमन १५ जूननंतर होणार आहे, नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. केरळमध्ये यंदा मॉन्सून चार दिवस उशीरा येणार आहे. ४ जूनला केरळमध्ये मॉन्सुनचं आगमन होईल. ११…

सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री; एम. बी. पाटील

बंगळूर : कर्नाटकात सरकार स्थापनेपूर्वी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात काँग्रेस हायकमांडने ‘सत्तावाटप किंवा रोटेशनल सीएम’ व्यवस्थेची तजबीज केल्याची अटकळ असतानाच सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे विधान…

🤙 8080365706