कोल्हापूर : राज्यामध्ये गुरव समाज हा धार्मिक कार्य करणारा आणि त्यावरच उदरनिर्वाह करणारा समाज आहे. या समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. गुरव समाजाला संघटित करून त्यांचे विविध प्रश्न…
कोल्हापूर : आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्रात वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सरकारला भाग पाडा असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घालण्यात आले. कोल्हापूर स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता…
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम आहे. हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी…
कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज ( सोमवार) 5 जून रोजी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये सकाळी 7 ते 9 या कालावधीत…
कोल्हापूर : माणूस निसर्गाचे अपरिमित नुकसान करून पृथ्वीला विनाशा कडे घेऊन जात आहोत. त्यामुळे निसर्गाची हानी टाळण्यासाठी पर्यावरण पूरक जीवन जगणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी केले.…
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत. याची जय्यत तयारी सुरु आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्यातील लाखो शिवभक्तांसाठी एक डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा असतो. 6 जून…
कोल्हापूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे शिवभक्तांसाठी आनंदाचा क्षण असतो.कोल्हापुरात उद्या 6 जून रोजी नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा होणार आहे. या…
कोल्हापूर : लहान मुलांना आपल्या दारात खेळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लहान बालकांचा हा हक्क आहे. मुलांना शिवीगाळ करुन हाकलून देणाऱ्या व्यक्तिच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापूर-राधानगरी रोडवरील जिवबा…
बालिंगा : मोहन कांबळे/ मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभायानाअंतर्गत शासकिय योजनांची जत्रा जनकल्याणकारी योजना सर्व सामान्यांचे दारी म्हणजेच शासन आपले दारी हा कार्यक्रम बालिंगा येथे बुधवार दि ७ जुन…
शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे ऐतिहासीक सेटची उभारणी कोल्हापूर : शिवराज्याभिषेकदिन सोहळा म्हणजे स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना. गेल्या पन्नास वर्षापासून…