कोल्हापूर : राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला वीज दरवाढ करण्यास मान्यता दिली असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी आमदार ऋतूराज पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली.…
कोल्हापूर: राज्यातील टोल नाक्यावर वाहनांच्या वाढत्या रांगा, फास्टॅगमधील त्रुटीमुळे सामान्य वाहनधारकांची होणारी आर्थिक लुबाडणूक थांबवा अशी मागणी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. आमदार सतेज…
कोल्हापूर : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आशीर्वाद घेतले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जुना राजवाडा या निवासस्थानी मंत्री मुश्रीफ यांनी ही…
कोल्हापूर : राज्य शासनाने वीज दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या अत्यंत महत्वाच्या वीज दरवाढीच्या समस्यकडे कोल्हापूर उत्तर विधानसभा…
मुंबई : अनधिकृत शाळांची संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट आहे की, काय असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार…
मुंबई : राज्याच्या मध्यवर्ती भागात एका एअरपोर्टची गरज असून कराड शहरात एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सुरु असलेल्या अधिवेशनात केली आहे. यावेळी त्यांनी नवीमुंबईचा विमानतळ…
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद करण्यात…
गवतावर चालण्याने माणसाच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात ,चला तर मग जाणून घेऊयात गवतावर चालण्याचे कोणते फायदे आहेत. हृदय निरोगी राहतेरोज गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला खूप फायदा होतो. गवतावर चालल्याने…
कोल्हापूर : संजय गांधी योजनेतील ज्या निराधार महिलांची पेन्शन बंद केली आहे, त्यांची पेन्शन पुन्हा सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केली. याबाबत निश्चितपणे सकारात्मक…