मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज असल्याचं म्हटलं…
पावसाळ्या पोट नाजुक होऊन जातं ज्याने जेवण नीट पचत नाही आणि बाजारातील फास्ट फूड खाल्ल्याने आजार पसरण्याची भीती वाढते. शक्योतर पावसाळ्यात या गोष्टींपासून लांब राहा. भजी: पावसाचे थेंब आले की…
गारगोटी : गोठ्यातील वांझ जनावरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असून ही जनावरे दुधावर येण्यासाठी गोकुळने वंध्यत्व निवारणासाठी दोन महिन्याचा धडक कार्यक्रम सुरू केला असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरीत व्यवसायातील वातावरण चांगले राहिल.…
कोल्हापूर : शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढत राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नेमणुका देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत सेवानिवृत्त शिक्षकांना…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या संदर्भात प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना केली आहे. जिल्हाधिकारी…
अडीच एकर पिकाची समाजकंटकांकडून नासधूस सांगवडेवाडी: करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी येथील शेतकरी दिनकर चव्हाण यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या टोमॅटो, कारले व मिरची तसेच संजय खोत यांच्या शेतातील वरणा पिकाची अज्ञात समाजकंटकांनी…
मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्री असण्याची शक्यता आहे. राज्यात आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांसह एकूण २९ मंत्री आहेत. आता आणखी १४ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यातील तब्बल सात मंत्रिपदावर शिवसेनेचे नेते भरत…
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकविल्याबद्दल भाजपाच्या विरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी “मोदी सरकार चले जाव, भाजप सरकार मुर्दाबाद, राहुल…
बालिंगा: बालिंगा ता. करवीर येथील ग्रामपंचायतच्या नुतन सरपंचपदी सौ. पूजा विजय जांभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील सरपंच सचिन माळी यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर सरपंचपद रिक्त होते. सकाळी…