कोल्हापूर : स्वच्छतेच्या अभियानात देशात आणि राज्यात कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहीला आहे. “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ ” अंतर्गत राज्यस्तरीय पडताळणी समितीने पडताळणी केलेल्या ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत श्रृंगारवाडी (आजरा), पिराचीवाडी (कागल)…
